''एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट हा चोऱ्या लपवण्यासाठी सत्तेत गेला आहे. राज्याच्या सरकारमध्ये एकवाक्यता नाही. शिंदे शिवसेना गटाचे अस्तित्व हे फक्त ठाणे जिल्ह्यापुरतेच मर्यादित आहे. त्यांनी गद्दारी, फितुरी करून सत्ता मिळवली आहे. पाठीत खंजीर खुपसून दोन्ही गट सत्तेत सहभागी झाले.'' अशी
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत राज्यातील विमानतळे आणि संबंधित प्रश्नावर उपस्थित झालेल्या लक्षवेधीवर बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विमान प्रवासाची परिस्थिती समोर आणत याविषयावर तोडगा काढण्याची सरकारला विनंती केली.
@AshokChavanINC
#AshokChavan
#MonsoonSession23
शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची पुर्नंबांधणी करु शकतील का? असा प्रश्न विचारल्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, “शरद पवार राज्यात फिरून लोकसभा आणि विधानसभेला चांगला निकाल आणतील. शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले, तरी राष्ट्रवादी पक्ष उभा राहिल.
#BalasahebThorat
#SharadPawar
#NCP
राज्यातील काही आमदार अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झालेल्या अभ्यासगटामध्ये राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचाही समावेश आहे. त्यामुळे झिरवळ देखील अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. या दौऱ्यात झिरवळ हे आपल्या खास पोशाखामुळे चर्चेत आले
“मी शिंदे आणि फडणवीसांना विनंती करणार आहे. त्यांच्याकडूनही अपेक्षा आहेत. तिरंग्याचाही अपमान? कसलं स्वातंत्र्य आणि कसला देश? एवढी हिंमत होते कशी? हेच एखाद्या मुसलमानानं म्हटलं असतं तर तुम्ही लगेच पेटून उठले असते. देशद्रोह म्हटलं असतं. त्याला देशाच्या बाहेर काढण्याची भाषा केली
''देवेंद्र फडणवीसांच्या माहितीसाठी सांगतो, की मी सगळ्यांना घेऊन सरकार बनवलं होतं. त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते. इतरही काही सदस्य होते. कदाचित तेव्हा फडणवीस प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत
'तुम्ही गद्दारी केली, डाकूंसोबत गेलात', असं म्हणत धाराशिव येथे एका 80 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना सुनावलं.
#bachhukadu
#MumbaiTak
#MTVideo
'मी आगीत तेल ओतायला आलेलो नाही, लोकांच्या केसाला हात लागला तर अख्खा महाराष्ट्र इथं आणून उभा करीन', उद्धव ठाकरे जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांच्या भेटीत बोलताना..
#UddhavThackeray
#Jalna
मी ठाकरे घराण्याचा सर्वात मोठा नातू आहे. माझ्यात बाळासाहेबांचं रक्त आहे आणि या परिस्थितीत मी माझ्या कुटुंबाला साथ देणं माझं कर्तव्य आहे. मला उद्धव काका आणि बाळासाहेबांविषयी प्रचंड आदर आहे त्यामुळे मी शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला गेलो, असं जयदीप जयदेव ठाकरे यानं म्हटलं आहे.
कर्नाटक विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्रक प्रवास केला आहे. राहुल गांधी दिल्लीहून शिमला या ठिकाणी गेले होते. अंबाला ते चंदीगढ या भागात त्यांनी ट्रक प्रवास केला. राहुल गांधी यांनी अंबाला या ठिकाणाहून ट्रकने प्रवास सुरुवात केली आणि चालकांना येणाऱ्या समस्या जाणून
खरं तर असे अनेक मुद्दे राजसाहेबांशी भेटून बोलायचे होते. पण ते शक्य नाही! त्यामुळे हा प्रवास इथेच थांबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीसपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. - कीर्तिकुमार शिंदे
#KirtikumarShinde
#MNS
#RajThackeray
#MTCard
“कलंक शब्द वापरला तर तळपायाची आग मस्तकाला जाण्याची गरज काय? तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करताना भ्रष्टाचाराचा कलंक नाही का लावत तुम्ही? हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावर उतरून आक्रोश केला होता. तेच हसन मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. मला आज कळलं यांनाही मांडी आहे.
''भाजपच्या सुशिक्षित नेत्यांची भाषा संपवण्याची आहे. या राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार कुणी बिघडवला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाच्या नेत्यांनी बिघडवला आहे,'' असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
#SanjayRaut
#ManojJarange
#DevendraFadanvis
#MTCard
महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन पृथ्वीराज चव्हाण यांनी
‘इंडिया’ आघाडीचे देशपातळीवरील नेते 31 आणि 1 तारखेला मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडलेत.
#UddhavThackeray
#INDIA
''जेव्हा एखाद्या ठिकाणी मतदान न होता थेट विजयी घोषित केलं जातं (ताजं उदाहरण सुरत) तेव्हा तिथल्या मतदारांच्या NOTA (None of the Above) निवडण्याच्या अधिकारावर गदा येत नाही का?! मला पूर्ण कल्पना आहे की NOTA मोजलं गेलं तरी ते ग्राह्य धरलं जात नाही (जे ग्राह्य धरलं गेलं पाहिजे हा भाग
सर्वोच्च न्यायालयाने मणिपूरमधील राज्य सरकारसह मोदी सरकारला तंबी दिल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी थेट सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या विधानालाच प्रत्युत्तर दिलं. यावर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भातखळकर यांना जोरदार सुनावलं आहे.
@iambadasdanve
राज ठाकरे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर मी जनतेच्या मनातील पंतप्रधान आहे असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. टीव्ही 9 मराठीशी ते बोलत होते.
#RajThackeray
#MNS
#MumbaiTak
@RajThackeray
मोदी हे सूर्यच आहेत. चंद्र आहेत. धुमकेतू आहेत. सर्वकाही आहेत. पण त्यांनी गेल्या काही काळात निरमा वॉशिंग पावडरचं उत्पादन सुरू केलं आहे, आम्ही बाजारबुणगे आहोत, मग तुम्ही कोण आहात? गौतम अदाणीला का वाचवत आहात? किरीट सोमय्याला संरक्षण कोण देतंय? यावर देवेंद्र फडणवीसांनी बोलावं, असं
उद्धव ठाकरे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना,
भाजप अख्खा उभा राहिला तरी मला हरवू शकत नाही
ठाकरे नावाला इतिहास, माझ्यावर टीका करणाऱ्यांना कोणता इतिहास आहे?
मी फक्त भाजपला सोडलंय, हिंदुत्व सोडलेलं नाहीये
भाजपमध्ये राम नाही, आहेत ते फक्त