मा.देवेंद्र फडणवीस जी म्हणाले,की "इच्छा तिथे मार्ग,टाईमपास तिथे कांजूरमार्ग"
@Dev_Fadnavis
साहेब,तुम्ही हे बरोबर बोललात,कारण ठाकरे सरकार राज्यातील कोणत्याही प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करत नसून केवळ स्वतःचा अहंकार जपण्यासाठी काम करत आहे.ज्याचं पतन लवकरचं राज्यातील जनताचं करेल