ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे , जितेंद्र आव्हाड , गणेश नाईक , डावखरे , सरनाईक , विचारे अशी मोठी मोठी फक्त नावे आहेत.
मात्र संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष "अविनाश जाधव" आंदोलने करत होते , व्यवस्थेला जाब विचारत होते
ते वरचढ ठरू नये म्हणून आता थेट तडीपार😠