अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवून महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काचा आवाज विधिमंडळात बुलंद करण्याची जबाबदारी आज मला दिली आहे. आदरणीय सोनियाजी गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमचे नेते श्री.राहुल
महाराष्ट्राचा पहिला "कॅन्सर केअर हॉस्पिटल ऑन व्हील्स"
उद्या महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत समर्पित करतोय.
आपणा सर्वांची साथ असू द्या 🙏
दरवर्षी कमीत कमी ३०० कॅन्सरग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविण्याचे ध्येय पुढे ठेवले आहे.
#cancer
#care
#support
#maharashtra
शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी.
राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे
किती बोलायचं?
किती प्रकरणं रोज दाखवायची?
या व्हिडिओत तरुणाला अमानुष मारहाण करणारा व्यक्ती हा काही मामुली गुंड नाही.
मारहाण करणारा व्यक्ती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड.
हवेत गोळीबार, एकमेकांवर गोळीबार, एकमेकांना लाथाभुक्क्या मारून सुरू असलेलं
राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर नागपूर येथील माझ्या घरी पहिल्यांदा आगमन झाले. यावेळी, जीवनात मला प्रत्येक पावलावर साथ देणारी माझी पत्नी किरण हिने औक्षण करून मला शुभेच्छा दिल्या.
फेसबुक लाईव्ह वर एका लोकप्रतिनिधी वर गोळीबार होतो यापेक्षा राज्याचे दुसरे काय दुर्दैव असू शकते ?
शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी आहे.
एका मागून एक गोळीबाराच्या घटना
"तलाठी भरती परीक्षा" हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे.
200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत
हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची
इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा ?
भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे.
भाजपवाल्यांचे
नोकर भरती मध्ये पण खोके पॅटर्न,
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा ?
बेरोजगारीने होरपळत असलेले तरुण जीव तोडून नोकर भरतीची तयारी करतात. पण त्यांच्या स्वप्नांना लाखो रुपये घेऊन विकण्याच काम सरकार करतय.
10 लाखात तलाठी पद विकले जात आहे. वनरक्षक भरती नंतर आता तलाठी परीक्षेत देखील
स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचंड कष्टाने उभ्या केलेल्या शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठविण्याचा निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे लाखों शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आले आहे.
(1/3)
#Shivsena
भाजपा मेळाव्यात नेत्यांनी केलेली ही भाषणं बघून हा भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा कार्यक्रम आहे असा प्रश्न पडतो!
भाजपच्या व्यासपीठावरून झालेल्या या भाषणाची २ मिनिटांची क्लिप अत्यंत बोलकी आहे. राज्यातील जनतेला आणि कायदा सुव्यवस्थेला खरा धोका हा भाजप कडूनच आहे, हे चित्र
गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे.
राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर
WCD चा अमरावती येथील DREAMSLAND सेंटर वर आज पुन्हा पेपर फुटला. जलसंधारण अधिकाऱ्यांनीच पेपर फोडून परिक्षार्थ्यांना उत्तरे पुरवल्याची माहिती आहे. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता.
परीक्षा नवी पण पेपर फुटीचा पॅटर्न तोच.
या सरकार ला अजून काय पुरावे हवेत?
बेरोजगारांच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला झेपणार नाही, पदे रिक्त असताना राज्य सरकार फक्त ४०% पदांसाठी भरती का ?
राज्यातील सर्व नगरपरिषदातील अनेक पदे रिक्त आहे. परंतु सरकार एकूण रिक्त पदांच्या 40 टक्के पदांची भरती करत आहे. पेपरफुटीमुळे राज्यातील बेरोजगार परीक्षार्थी उमेदवार
छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा..
पोलिस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही.
महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का?
महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी
एकनाथ शिंदेनी उध्दव ठाकरे साहेबांसोबत गद्दारी केली, ते भाजपसोबत सुद्धा गद्दारी करणार आहे.
एकनाथ शिंदेनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्र फक्त गुन्हेगार पैदा होतील.
महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहे.
एकनाथ शिंदेंनी
तुम्ही किती कडक आहात ते दिसतय शिक्षणमंत्री महोदय.... तुमची भाषा पण महाराष्ट्र ऐकतोय... तुमचं वर्तन ही महाराष्ट्र बघत आहे.
शिक्षण मंत्र्यांचा हा Boss Attitude नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले तरुण तरुणी खपवून घेणार का ?
तलाठी पद भरती परीक्षा
पशुसंवर्धन, सहकार विभाग पद भरती परीक्षा
वन विभागातील पद भरती परीक्षा
अर्थ सांख्यिकी विभागातील पद भरती परीक्षा
कृषी विभागातील पद भरती परीक्षा
अश्या राज्यातील विविध विभागासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल महिन्यांपासून रखडले आहे. ज्यामुळे २५ लाख
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.
निखिल वागळे लोकशाही मार्गाने आपले विचार जनतेपुढे मांडत
आहे. गाडी फोडून, निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणे या पद्धतीने त्यांच्या विचारांना विरोध करणे निषेधार्ह आहे.
नियमांचे पालन करून
माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ६ नगरपंचायती पैकी ४ वर काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत.
एका जागेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून बहुमत.
@INCMaharashtra
@NCPspeaks
काल अब्दुल सत्तार
आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज ...
भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी?
गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्यासाठी "त्यांच्या" दिल्ली दरबारी वेगाने हालचाली वाढल्याचे कळतंय !
मुख्यमंत्री एकना�� शिंदेंच्या आरोग्याचं कारण पुढे करून त्यांचा राजीनामा घेऊन अजित पवार ह्यांना मुख्यमंत्री करणारं ?
कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना निलंबित करणार
माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईने मोह फुल वेचण्याचे काम करून कुटुंबाला सांभाळले आणि आम्हाला मोठं केलं.
आज राहुलजी गांधी यांनी मध्यप��रदेश मध्ये मोह फुल वेचणाऱ्या आदिवासी भगिनींची भेट घेतली आणि त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या आईने
महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेता नियुक्तीबाबतचे पत्र आज विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने सोपविण्यात आले.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री मा.श्री.अशोक चव्हाण साहेब, मुंबई काँग्रेस कमिटी अध्यक्षा सौ.
माणुसकी असलेला कोणताही व्यक्ती संवेनशीलतेने हे सगळं पाहू शकत नाही, स्वतःचे अश्रू थांबवू शकणार नाही अशी स्थिती नांदेड शासकीय रुग्णालयात आहे.
हृदय पिळून टाकणाऱ्या घटना शासकीय रुग्णालयात घडताय....
#NandedHospital
कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.श्री. डी के शिवकुमार यांची आज बेंगळूरु येथे सदिच्छा भेट घेतली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील त्यांचे अनुभव, जनहितार्थ तेथील काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या विविध योजना यांसह अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर यावेळी
काँग्रेस पक्षाचे लढवय्ये नेते आणि माझे मित्र सुनीलभाऊ केदार यांना राजकीय दृष���ट्या त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय द्वेषाने प्रेरित आहे.
सुनीलभाऊ केदार यांना जामीन मिळू नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र आज न्यायालयाने त्यांना
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी जनरल मोटर्स कामगारांच्या मागण्यांबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहिले होते.
परंतु काही दिवसांनी सरकार बदलले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि सुरेश खाडे मंत्री झाले.
पण सत्तेत आल्यानंतर कामगार मंत्री
बच्चू कडू यांची आमदारकी रद्द झाली नाही,
सुधीर पारवे यांची आमदारकी रद्द झाली नाही.
मात्र सुनील केदार यांची आमदारकी तातडीने रद्द झाली.
@SunilKedar1111
यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपला उभे राहू दिले नाही. त्यामुळे त्यांना संपवण्यासाठी भाजपचे हे सर्व प्रयत्न सुरू आहे.
पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये TCS कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे येत आहे.
असल्याचे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे. टीसीएसने आऊटसोर्स केलेल्या खासगी सेंटरवरील १९ हून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभर दाखल झाले आहेत. या सर्व
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट... शाल नारळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य!
गणपती पूजन निमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या एल्विश यादव ला शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होते
कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात,
कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात,
कधी मुख्यमंत्री दांडी मारतात...
तिघे कधीही एकत्र येत नाही.
महाराष्ट्र बघतोय... महाराष्ट्राला दिसतंय ह्या सरकारचं काय चाललंय!
तलाठी पदभरतीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे देऊन ही, सरकार कारवाई करत नाही...दुसरीकडे राज्यातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.
आतापर्यंत राजकीय विरोधकांवर दडपशाही करणाऱ्या महायुती सरकारने या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली होती.
आता पुढे जाऊन गुन्हे दाखल
१२० रूपयांपेक्षा कमी दराची साडी सरकारी तिजोरीतून ३५५ रुपयाला खरेदी केली.
निकृष्ट प्रतीची साडी देऊन महाराष्ट्रातील महिलांचा अपमान महायुती सरकारने केला.
हे सरकार भ्रष्ट आहेत, यांची चौकशी व्हावी ही मागणी आता लाभार्थीच करत आहे.
किती बिनधास्त होवून भाजपचा हा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय हे व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
यापूर्वी शिंदे गटातील आमदाराने गणपती उत्सवात पोलिसासमोर हवेत गोळीबार केला होता.
त्यानंतर शिंदे गटातील एका आमदार पुत्राने बिल्डरचे अपहरण करून मारहाण केली आणि गन पॉइंट वर
प्रश्न विचारले की तोंड दाब आणि भुक्क्यांचा मार दे ही भाजपची संस्कृती.
शेतकऱ्याने आपले प्रश्न मांडले तर भाजपच्या मंत्र्यांना आणि कार्यकर्त्यांना इतका त्रास का होतो?
आपल्या हक्कासाठी शेतकरी दिल्लीला येत होते तेव्हा त्यांना रोखले. आता राज्यातील शेतकऱ्याने मंत्र्यांना प्रश्न
अमृतकाल तर फक्त भाजप नेत्यांसाठी,
सामान्य जनतेसाठी तर आजची परिस्थिती ही अन्यायकाल!
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारात अगोदरच बसेसची कमतरता आहे.
त्यात यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी १० बसेस येथून
खरंतर आज ही पट्टी भाजप खासदारांच्या आणि त्यांच्या मागे बसून निर्लज्जपणे दात दाखविणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांच्या तोंडावर पाहिजे होती.
असो...किती लोकांचे तोंड दाबतील? सरकारविरुद्ध आवाज दिवसेंदिवस बुलंद होतोय!
@kamleshsutar
तुमचा आवाज सरकारने फक्त ७२ तासांसाठी बंद केला आहे. २०२४
किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने #लोकशाही वाहिनी आज संध्या.७ वा.पासून पुढील ७२ तास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
आदेश वाहिनीला संध्या.६.१३वा. प्राप्त झाले.सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत.
कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही.
#lokshahimarathi
माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल.
@abpmajhatv
@TV9Marathi
@zee24taasnews
एक उपमुख्यमंत्री आजारी म्हणून घरी बसतात. पालकमंत्री पदासाठी निवडलेला जिल्हा भेटत नाही म्हणून रुसून बसतात.
मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात...म्हणजे लोक मरू दे,
यांना राजकारण महत्वाचे
#NandedHospital
राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सरकारने श्वेत पत्रिका काढावी तसेच सर्व परीक्षा एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात याव्यात ही मागणी मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
सरकारने खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा उद्योग बंद करायला हवा. सरकारच्या दुर्लक्षामुळे
जगात गौरवशाली माझ्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ला “पाकिस्तान"शब्दाने संबोधन करून अभिनेत्रीने अपमान केला.पण महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता त्यावर एक शब्द ही बोलले नाही.बिहार निवडणूक प्रभारी म्हणून त्यांनी मनातील भावना स्पष्ट केल्या.बिहारसाठी आणखी किती वेळा महाराष्ट्राचा अपमान?
पंतप्रधान मोदींनी घेतला INDIA चा धसका
राष्ट्रपतींच्या अधिकृत राजपत्रावर इतिहासात पहिल्यांदाच "प्रेसिडेंट ऑफ इंडिया" ऐवजी "प्रेसिडेंट ऑफ भारत" असा उल्लेख करण्यात आला आहे.
ISRO, IIT, IIM, IPS... सर्वांमध्ये 'I' चा अर्थ हा इंडिया आहे.
डिजिटल इंडिया,
मेक इन इंडिया
मध्ये सुद्धा
गोळीबारात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री दोघांच्या संवेदना व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया. मुख्यमंत्री अजूनही मौनात!
वर्धा जिल्ह्यातील रोठा येथील शेतकरी अमोल ठाकरे अधिक भाव मिळणार या आशेने उमरी येथील सीसीआयच्या केंद्रावर गेले. सकाळी १० वाजतापासून कापूस विक्रीसाठी प्रयत्न केले. पण, सात-बारावर पेरा नोंदणी नसल्याने त्यांचा कापूस घेण्यात आला नाही. खुल्या बाजारात विक्री केला तरी खर्च निघणेही कठीण
अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहे.
सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाचे नेते असे ‘दादा ' गिरी करतात आणि कारवाई होत नाही.
सत्ताधारी नेत्यांना दादागिरी करण्याचे, कायदा हातात घेण्याचे लायसन्स सरकारने दिले
आमची सत्ता आली, तर मराठा समाजाला लगेच आरक्षण देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
दगाबाजीने सत्ता आली. पण, आरक्षणाऐवजी लाठ्या काठ्यानी मराठ्यांवर हल्ला केला, मराठा समाजाशी दगाबाजी केली.
याच दगाबाजीविरुध्द मराठा समाज पेटून उठलाय.
कुठं आहे आरक्षण?
आणखी किती खोटं बोलणार?
सरकारचे तुमचे, परीक्षा घेतली महसूल विभागाने, भ्रष्टाचार झाला तुमच्याच कार्यकाळात आणि पुरावा मागताय जनतेला-परीक्षार्थींना- विरोधी पक्षातील नेत्यांना ?
जबाबदारी कसलीच घ्यायची नाही, जनतेने चूक दाखवली तर कारवाईची धमकी द्यायची!
महसूलमंत्री विखे पाटील साहेब आता करून दाखवा अभाविप वर
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे झालेल्या चर्चेत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात रस्ते आणि पूल विकास कामांसाठी ५० कोटींची मागणी केली,ही मागणी मा.मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली याबद्दल त्यांचे आभार
@CMOMaharashtra
@OfficeofUT
भाजप आमदराकडून मार खाणारे पुणे पोलिस काँग्रेस आमदारांवर, नेत्यांवर आणि पत्रकारांवर कशी दादागिरी करत आहे ते या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.
पुणे पोलिसांनी घातलेली खाकी वर्दी ही जनतेच्या आणि कायद्याच्या रक्षणासाठी आहे की सत्ताधारी भाजपची चाकरी करण्यासाठी ?
काँग्रेसचे नेते माजी
तुमच्या आई बापाला मला मतदान करायला लावा... नाही केल्यास दोन दिवस जेवण करू नका, असा दम विद्यार्थ्यांना देताना शिंदे गटाचे आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील आमदार संतोष बांगर या व्हिडिओत दिसत आहे.
निवडणुकीत किंवा निवडणुकीशी संबंधित कोणत्याही कामात प्रचारात लहान मुलांचा वापर करू
मुंबईतून महाराष्ट्र हळू हळू वजा कसा करण्यात येत आहे त्याचे हे आजचे प्रकरण उत्तम उदाहरण आहे.
जी मुंबई मराठी माणसांची आहे तिथे त्यांनाच जागा नाही असे म्हणत मराठी माणसांचा द्वेष करणारे कोण आहेत?
भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एका विशिष्ठ धर्मातील लोकांबद्दल असलेला द्वेष आपण
सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तलाठी भरती परीक्षेसाठी लांबचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आज प्रचंड मनस्ताप व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकरी, कष्टकरी व गोरगरिबांच्या मुलांकडून परीक्षेच्या नावावर सरकारने १००० रुपये शुल्क आकारणी करायची, दूरचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 1 दिवसाच्या कार्यक्रमासाठी जनतेच्या 12 कोटी 73 लाख रुपयांचा चुराडा महायुती सरकार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काही तासांच्या कार्यक्रमासाठी खर्च केलेल्या इतक्या सरकारी निधीत यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब पुन्हा
ब्रम्हपुरी शहरातील देलनवाडी मतदान केंद्र येथे मी आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी सुद्धा मतदान करून लोकशाहीच्या उत्साहात आपला सहभाग नोंदवावा.
#election
#vote
महायुती सरकारचा ८००० कोटीचा महाघोटाळा पुढे आला आहे. केवळ सात दिवसांच्या शॉर्ट नोटीस वर टेंडर काढून रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.
४००० कोटी मध्ये जे काम होवू शकत होते त्या कामासाठी ८००० कोटीचा खर्च करण्यामागचं कारण काय?
टेंडरमधील गोंधळ
- मंत्रिमंडळ बैठकीत
पेपरफुटी झाल्यामुळे तलाठी भरतीची संपूर्ण प्रक्रीया रद्द करण्यासाठी राज्यभरात परीक्षार्थींची आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे.
हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने परीक्षार्थींवर गुन्हे दाखल करायला सुरूवात केली आहे. सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत.
दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस तोंड लपवणार ?
बुलढाण्यातील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर. अजित पवारांचा दौरा आलेला असतानाही ते आले नाही. तर देवेंद्र फडणवीस हे लड्डाखमध्ये असल्याचे सांगण्यात आले. मराठा समाजबांधव जाब विचारतील या धाकाने आणि त्यांचा
प्रामाणिकपणे मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या राज्यातील तरुण तरुणींसाठी 2024 कष्टाचे फळ घेऊन येईल ही आशा होती....झाले मात्र उलट...
तलाठी भरती परीक्षेच्या आलेल्या निकालामुळे मेहनती आणि प्रामाणिक उमेदवारांसमोर पूर्ण अंधार आहे.
त्यामुळे सरकारने तातडीने परीक्षा रद्द करावी अशी मागणी
एका कुटुंबाने आपली मुलगी आणि तिचे नवजात बाळ गमावले, त्या कुटुंबाने भेटीदरम्यान आज टाहो फोडला.
खूप चीड येत आहे सत्तेत बसलेल्या निष्ठुर सत्ताधाऱ्यांची. थोडी तरी माणुसकी शिल्लक असेल तर सत्तेची मलाई खाणाऱ्यानी डोळे उघडावे.
#NandedHospital
#NandedHospitalDeaths
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारले होते Phd करून दिवे लावणार का ?
प्रामाणिक परीक्षार्थींनी दिवे लावू नये म्हणून थेट आज PHD फेलोशीपचा पेपर फोडण्याचे कारस्थान केले का?
पुणे, नागपूर इथे पेपरफुटीची घटना समोर आली आहे.
एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असलेलं महायुती सरकार काय काय
शिक्षण भरती बाबत प्रश्न विचारणाऱ्या तरुणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी किती उद्धटपणे आणि धमकवनाऱ्या भाषेत उत्तर दिले होते ते महाराष्ट्राने बघितले.
ती घटना महाराष्ट्र आजही विसरलेला नाही.
तरुणीला जे उत्तर मंत्री महोदयांनी दिले
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर आज सायंकाळी काँग्रेस पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, मा.आमदार यांनी पुष्पगुच्छ देऊन माझे अभिनंदन केले. सर्व मान्यवरांच्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करतो. महाराष्ट्रातील शेतकरी, गोरगरीब जनता, उपेक्षित आणि शोषितांसाठी
शेवटी शिंदे सरकारने करून दाखवलं! महानंद डेअरीचा संपूर्ण कारभार गुजरात ला नेऊन दाखवलं.
महाविकास आघाडीच्या काळात गुजरात सरकारला महाराष्ट्रात जे साध्य करता आलं नाही ते सर्व शिंदे सरकारच्या काळात त्यांना करून घेता येत आहे. शेवटी मुख्यमंत्री पद मिळवून देण्यासाठी आर्थिक ताकद जे
राजकीय द्वेशापोटी विरोधकांनी पासपोर्ट प्रकरणी मला बदनाम करण्यासाठी तथ्यहीन याचिका न्यायालयात दाखल केली होती . ती याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे .
महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज नागपूर येथे पहिल्यांदा आगमन झाले. यावेळी नागपूर विमानतळावर विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागताने माझा आनंद द्विगुणित झाला आहे. तसेच पुढील
मनोज जरांगे पाटलाला राजकारणी कोणी केलं?
त्यांची हिंमत कोणी वाढवली?
त्यांच्यासोबत वाटाघाटी कोण करत होते?
स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी मराठा समाज माझ्या मागे आहे हे दाखवण्यासाठी कोण काय काय करत होतं हे महाराष्ट्राला माहिती आहे.
निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराज नेत्यांच्या मुलांना खुश ठेवण्यासाठी "लॉलीपॉप" वाटप!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियम डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली
शासन नेमकं कोणाच्या दारी ?
शेळी कबुतरे चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलीत आणि एक मराठा मुलांना अमानुषपणे मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध करतो.
महाराष्ट्रात भाजपचे
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आज आंदोलन स्थळाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. गावातील एकाही नागरिकावर कोणताही गुन्हा नाही अशी येथील माणसं, साधी सरळ ,गावाची परंपरा, शांती आणि माणुसकी जपणारी.
महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा !
मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो जे त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा स्वतः जनतेसमोर आणला.
हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. महाराष्ट्र पोलीस दलातील जवानांना हे
केवळ राजकीय विरोधक म्हणून राज्यातील नवीन सरकारने सुरक्षा कपात करणे योग्य नाही. सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसलेल्या रवी राणांना सुरक्षा दिली जाते, मात्र मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करत असताना सुद्धा सरकारने सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला.
(1/2)
महिलांचा अपमान कुठे केला विचारणाऱ्या भाजप आमदारा विरोधात पोलिसांच्या पत्नींनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
भाजप आमदार सतत पोलिसांचे खच्चीकरण करतात, त्या पुढे जाऊन त्यांच्या पत्नी बद्दल बोलतात.कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा आज पोलिसांच्या पत्नींना द्यावा लागतो
फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते!
तर मग देता कशाला ?
गरीब महिला भगिनींची चेष्टा करायला?
राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात,
नागपुर लोकसभा निवडणूक 2024!
नागपुर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री.विकास ठाकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित राहून विकास ठाकरे यांना माझ्या शुभेच्छा दिल्या.
#nagpur
#loksabha
तुतारी ही नेहमी शुभ कार्यप्रसंगी वाजते. सत्ताधाऱ्यांनी केलेला अन्याय आणि गद्दारांनी केलेली गद्दारी हे सगळं महाराष्ट्राच्या लक्षात आहे. त्यामुळे आता हातात मशाल घेऊन, तुतारी वाजवून महाराष्ट्रात नव क्रांतीची पहाट होईल हे नक्की.
राज्यात पेपर फुटल्याशिवाय परीक्षा होत नाहीत. या पेपर फुटीला कोणाची फूस आहे की सरकारच्या आशीर्वादाने हे प्रकरण सुरु आहे ?
पेपर फुटीमुळे युवकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. सरकरचे हे अपयश असून सर्वच परीक्षा एमपीएसीच्या नियंत्रणात आणाव्यात आणि पेपर फुटी प्रकरणाची एसआयटी मार्फत चोकशी
राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले त्याचवेळी भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते.
पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते. आज वाघाची शेळी झाली आहे.
राज ठाकरे या लढवय्या नेत्याने भाजपच्या गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले ?
आधी थोडेसे झुकले होते आता कमरेतून
एकीकडे पोलिस भरतीचा पेपर फुटतो,
दुसरीकडे मुंबईत तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याची जाहिरात निघते.
प्रामाणिकपणे मेहनत करून पोलिस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांचा विश्वासघात महायुती सरकार करत आहे.
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची सुरक्षा कंत्राटदार पोलिसांकडे