काल छत्रपती संभाजीनगर येथील हिंदूंनी दाखवली एकीची ताकद!
ज्या हनुमान मंदीरातील आरतीला शांतीप्रिय समाजाच्या लोकांनी विरोध केला होता तिथे काल हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हिंदूंनी आरती केली आणि हनुमान चालीसा पठण पण केले💪💪
#जयहनुमान
सेनेत किती सुंदर वक्ते आहेत. सरळ साधी माणसं महाराष्ट्राच्या मराठी मातीचं प्रतिनिधित्व करणारी- एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील आणि केसरकर.एवढ सगळं वैभव नांदत असताना काय तो फाटक्या तोंडाने घाण ओकणार्याला राऊतलाच का बरं पक्ष प्रवक्तेपद बहाल केले यांनी!
अजबच आहे पिता पुत्राचा कारभार!
या माणसाला अजिबात मेंदू नाही.अहमदाबाद आणि मुंबई मेट्रो/ रेल्वे म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे म्हणे ...
मग सिकंदराबाद रेल्वे म्हणजे मराठवाड्याला महाराष्ट्रापासून तोडून तेलंगणाला जोडण्याचा डाव का ?? 😂😂
#बिंडोकाधिपती
पंकजा मुंडे तुम्हाला तुमची स्थिती एकनाथ खडसे सारखी करायची नसेल तर जरा संयम ठेवा आणि स्वकर्तृत्वावर पुढे जाण्याची तयारी ठेवा.आधी परळीतुन निवडून तर या आधी मग बघू. तुमच्या बालेकिल्ल्यात तुमचा दारूण पराभव झाला आहे. काम करा आणि मग बोला.
संदिपान भुमरे विजयी!
छ.संभाजीनगर येथील हिंदू जाती आणि फुटीच्या राजकारणाविरूद्ध लढला आणि जिंकला!!
MIM चे इम्तियाज जलील आणि शिवसेना उबाठा गट यांना फार मोठ्या मतांच्या फरकाने मात दिली.
छ.संभाजीनगरकर मानलं राव तुम्हाला!
संघशक्ती युगे युगे!
तुझी विक्रांत व्याघ्र मुद्रा अग्निशिखा होऊन प्रणयाच्या समरांगणात हजारो ललनांचे हृदय प्रेमानलाने दाह करत अाहेत. मनाच्या तटबंदी पण भावनांच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन तुझ्या दिशेकडून येणाऱ्या आभासी छबीने ढासळल्या असून या हृदयाचा आता तूच अनभिषिक्त सम्राट आहेस.
🔥🔥🔥😍😍
औरंगाबादमध्ये खैरे, शिंदे आणि जलील यांना टक्कर देण्यासाठी एकही चेहरा अजूनही भाजपाकडून देण्यात आलेला नाही. मुंबई,पुणे आणि कोकण एवढेच लक्ष आहे तुमचे मराठवाड्याकडे कधी लक्ष देणार ?
मराठवाडा देखील महाराष्ट्रातच येतो बरं का !!
@BJP4Maharashtra
विठ्ठल कामत: दिवाळखोर झाल्याने आत्महत्या करायची असं ठरवून त्यांनी आॕफिसच्या टेबलवर एक नोट लिहिली व अचानक त्यांची नजर समोरच्या एकवीस मजल्यावर पुढील बाजूस एक मजूर रंगकाम करत होता हळूहळू तो सोळाव्या मजल्यापर्यंत आला तो वरून खाली पडणार इतक्यात त्याने स्वतः ला सावरलं,
किती हात धुवून मागे लागलेत सगळे जण ठोकरे परिवाराच्या 😂
🔸पहिल्या दिवशी मोहित भैय्याने तेजसच 97000₹च बिल काढलं
🔸आता दुसऱ्या दिवशी राणेच्या कार्यकर्त्याने
डायरेक्ट चोंबड्याची रशियन क्लिपच काढली 😂😂
नाॅटीची नाॅट अबाऊट दॅट निघाली 😂😂😂
औरंगाबादच नाव ठेवा असं म्हणत त्या लोकांनी ६९००० फाॅर्म जमा केले आहेत त्यामुळे आता आपल्या लोकांनी सजग होऊन हा फार्म भरणे गरजेचे आहे. हा फार्म संघ कार्यालयात उपलब्ध असून यासोबत आधार कार्डाची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे याची सगळ्या छत्रपती संभाजीनगर वासीयांनी नोंद घ्यावी
हे एन्काऊंटर नाहीये...ही न्यायव्यवस्थेला बसलेली चपराक आहे. आज सामान्य नागरिक अशा हत्याकांडावर जल्लोष करतात कारण त्यांनी,देश एका नियम आणि कायद्याच्या पुस्तकाने चालविल्या जातो हे जवळपास अमान्य केलं आहे. काय उपयोग अशा संहिता आणि कलमांचा जे देशात न्यायं देऊ शकत नाहीत?
#अतिक_अहमद
मैत्रिणीच लग्न ठरलं तेव्हा तिला त्याच फार कौतुक आयटीत इंजिनिअर खूप हुशार !कमी बोलतो ! माझी बडबड ऐकतो ! गालातल्या गालात हसतो ! मितभाषी ..वगैरे वगैरे वगैरे
लग्नाला एक महिना झालाय !आता कळतंय सिगारेट खूप ओढतो त्यामुळे तोंडाचा जबडा पुर्ण उघडू शकत नाही. घास पण चिमणी सारखा खातो 😨😰😰
स्वतःच्या एका निष्पाप जीवाला मारलं म्हणून माकडांनी दोनशे पन्नास कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव घेतला.कुत्र्यांची आता हिम्मत होणार नाही माकडाच्या पिल्लाला हात लावायची.
हिंदूंनो शिका आज एकाला धडा शिकवलात तर पुन्हा कुत्र्यांची हिम्मत होणार नाही तुमच्या आई- बहिणीकडे वाईट नजरेने बघायची.
S*X ला चटावलेल्या मुली कांहीही करायला तयार असतात.माझ्या एका मैत्रिणीने BP बनविणार्या मुलासोबत लग्न केलं. तेव्हा सेकंड इयरला होती ती . बारावीला दोघींचं पण सायन्स होतं पण नंतर तिने काॅमर्स घेतलं आणि मी आर्ट्स.एवढं बोल्ड मी कधी लिहित नाही पण हा अनुभव मला आला आहे म्हणून लिहीले आहे😑
रौत्याचाच नंबर आला पाहिजे याची मस्ती सगळी रग जिरली पाहिजे.अडीच वर्ष झाले याची बाष्कळ बडबड सहन करून कंटाळा आला.तो मध्ये गेला म्हणजे त्याच्या उंबरठ्यावर पडीक मराठी पत्रकार पण चिवसेना आणि काकांच्या घरची धुणीभांडी सोडून काही महत्त्वाच्या बातम्या देतील.
तसे ते सुधारणार नाहीतच म्हणा 😂
अश्या कुठल्या मुर्ख संघटना आहेत ज्या स्वतः हून अपमान करून घ्यायला गेल्या होत्या !
नाव तरी कळू द्या ! म्हणजे भविष्यात आम्हीच कानपिचक्या देण्याऐवजी कानाखाली वाजवू !
ब्राम्हण हा बुदधीजीवी वर्ग आहे.घर दार शेती वाडी नसली तरी बुद्धीच्या जोरावर मोठे झालेली लोक आहेत ती . आरक्षणाची भीक न मागता स्वकर्तृत्वावर आणि स्वकष्टावर पुढे जातात . तुम आला जर एवढाच त्रास आहे तर जाऊ नका ना तुम्ही पत्रिका बनवायला आणि सत्यनारायण करायला.
पल्लवी आणि समीर दोघे पण एकाच वर्गात शिकलेले दोघेही वनस्पतीशास्त्र तज्ञ . दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम. लवकरच समीर केंद्र सरकारच्या नोकरीत रूजू झाला आणि मग दोघांनीही लग्न केले. मेळघाटातील जंगलात त्याची ड्युटी लागली पल्लवीला मात्र दिवस गेल्याने ती नाशिकला परतली.समीर
या माणसाचे अनंत उपकार आहेत.बलुचिस्तानची भारतात समाविष्ट होण्याची इच्छा असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या, *झ्झीज लोकांच्या प्रत्येक ���ागणीस हो म्हणणार्या,हिंदू बांधवांची जीवितहानी व हिंदू भगिनींच्या शीलभ्रष्ट करणार्या जमातीची पाठराखण करणार्याचा करेक्ट कार्यक्रम केला!!
मुक्या जनावरांना देखील आपल्याभोवती काय घडतंय आपल्या जीवाला धोका आहे हे कळतंय.मग ही तरूणी इतकी हुशार असूनही तिला आपल्यासोबत इतक्या निर्जन ठिकाणी काय होणार आहे याचा गंध,संवेदना होऊ नये कमालच आहे. इतक्या रात्री अशा ठिकाणी जायचं कशाला?
कुणावरच इतक्या आंधळेपणाने विश्वास ठेवू नका!
रोजचे कमीत कमी 700-800 मेल येऊन पडतात.
आॅनलाईन मुळे प्रचंड काम वाढलंय....एक दिवस मेल नाही उघडला तर कल्याणच झालं समजायचं.
खरंच मी फक्त एक प्राध्यापक असून एवढी हैरान आहे .. तर पुर्ण राज्य सांभाळणारा
इतका निवांत कसा ?
औरंगाबादला श्रुती भागवत,मानसी,कल्पना अर्चना व अशा अजून सात जणींची नावे सांगू शकते ज्यांचा या सोशल मीडिया मुळे मृत्यू झाला आहे.समाज माध्यमांवर लिहितान��� खरी ओळख न सांगता लिहिणच भल्याच आहे.नाही तर जिवानिशी मराल हेच सत्य आहे.ज्याच्यासाठी लिहीता न ते फुकट पण विचारायला येत नाहीत.
#सत्य
भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्या वाट्याला जे आलाय ना ते चंद्रकांत खैरे यांच्या वाट्याला चारदा खासदारकी येऊन पण मिळालं नाही.प्रश्न फक्त पदाचा नसतो बरेचदा आपली बुद्धीमत्ता योग्य ठिकाणी योग्य लोकांसाठी युवराजांच्या पाया न पडता वापरावी लागते.
शून्य कर्तुत्व ! असो 🙌
इस्त्राईल लढू शकतोय कारण प्रत्येक नागरिक देशांसोबत उभा आहे. भारत काय करणार आहे जेव्हा डुकरांची असंख्य पिल्ले तलवारी घेऊन भररस्त्यात नाचत असतील तेव्हा?
*धीजींनी सहिष्णुतेच्या नावावर असला हलकटपणा करून ठेवलाय की हजारो वर्षांपासून चालत आलेली संस्कृती बुडते की काय असं वाटतं आहे.
सावरकर चौकात तुफान ट्रॅफिक तितक्यात मागचा जोरजोराने हाॅर्न वाजवत होता मी त्याला म्हणाले 'जय हनुमान' असं म्हणून उडून नाही जाऊ शकत मी ! थोडं थांब !!
तितक्यात तो मुलगा गाडीच्या बाहेर तोंड काढून "काय हो तुम्ही पुण्याच्या का"??
😂😂
भारतात जागोजाग नुपूर शर्मा विरोधात प्रदर्शन सुरू आहेत.लाखोंच्या संख्येने गर्दी आहे. लोकसंख्या बघा त्यांची!जोपर्यंत आपण बहुसंख्य तोपर्यंतच संविधान आणि मग ते बहुसंख्यांक ���ाले की अस्मानी किताब.गजर करा लोकसंख्या आणि समान नागरी कायद्यासाठी सरकारवर दबाव आणा.खूप उशीर होण्याआधी हे करा.
एखादी दहावी पास, काळी सावळी, न कमावणारी, छोट्या शहरात राहणारी शांत स्वभावाची मुलगी बघण्यापेक्षा गोरीपान, सडपातळ, उच्चशिक्षित, कमावणारी, चुणचुणीत, चारचौघात मित्राच्या बायकोपेक्षा आपलीच बायको किती सुंदर यासाठी किती स्थळ नाकारत असतील नाही मुलं!
प्रियंका सारख्या मुर्ख बायका स्वतः ची इज्जत तर घालवून बसतातच उरलीसुरली चुकीच्या बातम्या पसरवून देशाची प्रतिमा पण मलीन करतात. अशा लोकांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीच्या हव्यासापायी खोट्या बातम्या दिल्या म्हणून अटक व्हायला पाहिजे.अक्कलशुन्य बिनडोक #हिडिंबा
बर्याच जणांनी ह्याबद्दल माहिती मागितली आहे ती इथे देत आहे.ती लोक कट्टर असतात. त्यांच्या धर्माप्रति,लोकांप्रति.काय बिशाद की त्यांच्यातील एका तरी मुलीने दुसऱ्या धर्मातील व्यक्तिसोबत बोलावं.दर चार आठ महिन्यांनी अशा गोष्टी होत राहतात.मागे पण त्यांच्यातील एक मुलगी गैरमुझ्झी सोबत लग्न
फडणविसांनी इतक्या खाडकन उपसंपादक आणि त्याच्या मालकाच्या कानाखाली वाजवली आहे की आवाज नाही येणार पण जखम मात्र भळभळ वाहणार ! आणि विव्हळणार कोण तर... अखिल महाराष्ट्रीय पाळीव मराठी मिडिया
😂😂
@Dev_Fadnavis
@Shaikh_Mohsin12
@PawarSpeaks
ते रोज काय भोगत आहेत याची कल्पना आहे का तुम्हाला ? भरल्या पोटाने सगळं सुचत ! लेकरबाळं उपाशी झोपतात त्यांची ! तुम्हाला जाणीव आहे का त्याची !
जे झालं तू योग्य झालं आणि यापेक्षाही आणखी पुढे व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्याच नेत्यांना चपराक बसेल .
झाली इच्छा पुर्ण!
झळकला फोटो पेपरमध्ये,सोशल मीडियावर, बातम्यात अगदी सगळीकडे पण हे बघायला तू नाहीस!मुलं ती पोरकी आईच्या मायेला!लोक तुमचं स्टेटस चार सेकंद पण बघत नसतील जे दाखविण्यासाठी तुम्ही एवढी मरमर करत आहात!जा काढा फोटो या नाही तर त्या कड्यावर,पाण्यात,समुद्रात कुणाचच ऐकू नका😑
प्रिय औरंगाबादकर गेल्या कित्येक दिवसांपासून १८०० विद्यार्थी आपल्या गावापासून दूर औरंगाबादमध्ये थांबले आहेत त्यांना दोन वेळेस जेवण देण्याची व्यवस्था केली जात आहे . आमच्या अपार्टमेंटमध्ये देखील गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही हे काम करत आहोत तुम्ही पण मदत करावी ही विनंती 🙏
बापुच्या एका चुकीने आपण देशांतर्गतच देशद्रोह करणारी जमात ठेवली,नुसती ठेवलीच नाही तर लाडाने वाढवली.आतातीच आपल्या मानेवर शस्त्र ��िरवित आहे.आता तर त्यांची लोकसंख्या इतकी झाली आहे की आणखी काही वर्षांनी शांततेने जगणं मुश्किल होणार आहे.एकाच्या चुकीची शिक्षा पुर्ण राष्ट्र भोगत आहे😖😖
बीडच्या माजलगाव येथील पोस्टने एक सिद्ध झाले! ते म्हणजे ही कीड फार खोलपर्यंत गेलेली आहे. त्यांच्यातले दोन टक्के सोडले तर सगळे सारखे आहेत.विचार करा काय हिम्मत असेल भरदिवसा असे पोस्टर लावण्याची.अशी हिम्मत पाकिस्त* मधला हिंदू करू शकेल का?
जनमानसिकता ओळखली आहे त्यांनी!
#अंतर्गत_कीड
पोपटाचा उष्टा पेरू खाऊ घातला कि न बोलणारी मुलं पण बोलू लागतात. असा एखादा मोठा पेरू आहे का काकांजवळ एक जण गेल्या दोन महिन्यांपासून एकही शब्द बोलला नाहीये ....😂😂😂😂
लग्न न झालेल्या लोकांचं ठिक पण हे लग्न झालेले घरी बायको,मुलं असताना का बरं दारू घेत असतील.देशाची प्रगती करायची असेल तर दारूबंदी करायला पाहिजे.राज्य म्हणून महाराष्ट्र सरकारने तरी याबाबत पुढाकार घेतला पाहिजे.व्यसनमुक्ती केंद्रात असे लोक बघितलं की वाईट वाटत.लोकांना वाचवा😔
#दारूबंदी
मागासलेल्या समाजातील मुलगा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता प्रामाणिकपणे कमवून गरीब आई वडिलांना खाऊ घालत होता पण त्याच्याच समाजातील लोकांनी विहारातील बल्ब चोरीला नेले आमच्या वस्तू चोरल्या म्हणून अमानुषपणे मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आता सगळे आरोपी फरार आहेत
मी आणि ताई खरेदीला गेलो.रस्त्यात ताई म्हणाली पाणीपुरी खाऊ,खात असताना मागून एका चोराने ताईची चैन ओढली मी त्याचा हात ओढून दणादण रट्टे हाणले तो बावरला,मी काही त्याला आवरेना,लोकांनी त्याला पकडलं,मी म्हणाले याला पोलिसांकडे देऊ तेवढ्यात ताई माझ्या कानात 'खोटी चैन आहे ही!गप बस!'🤦🤦😂😂
वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत हनीट्रॅपमध्ये तुम्ही अडकू शकता.पुण्याच्या DRDO चे संचालक व ज्येष्ठ शास्त्रज्ञाने पाकिस्तानला भारतीय संरक्षण दलाची अतिसंवेदनशील माहिती दिली.वयाच्या उत्तरार्धात असे सगळे कांड करायचं धैर्य येत कुठून?कशाचीच चाड नाही राहिली विषयवासनेसमोर!
आजघडीला जगात तीन महासत्ता आहेत अमेरिका ,रशिया आणि चीन चौथा देश पण महासत्ता होऊ शकतो फक्त या देशातील तरूणांनी कच्चा बदाम या गाण्याऐवजी देश 'स्वयंपूर्ण'-'आत्मनिर्भर' कसा होईल याकडे लक्ष दिले तर बरं होईल.
कारण तरूणच देशाची दशा आणि दिशा ठरवतात 🔥🔥
लव्ह जिहाद असा थांबवू शकतो
१.स्वत:च्या धर्मातील शाळा काॅलेजमध्ये घाला!
२.स्वधर्मातील रूढी परंपरा प्रथा यांची विज्ञाननिष्ठ ओळख करून द्या
३.आठवड्यातील एक तास फक्त आपल्या मुलांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी काढा.
४.आपल्या पाल्यांच्या जवळचे मित्रमैत्रिणी तसेच सोशल मीडियावरील ग्रुप पाहा.
एकदा घटस्फोट घेतला की पुन्हा आपला आणि तिचा संबंध संपला मग ती लग्न करो,पळून जावो नाही तर पागलखान्यात सडो. सोडण्याचा पक्का निर्धार करा नाही तर आहे तशी नांदवा.
चिवसेना आता इटली खाओ, नाही तर बारामतीच्या उसाचा रस पियो, नाही तर उपाशी राहो. भाजपाने आता एकटच चाललं पाहिजे #ते_पण_थाटात
तेजस्वी सुर्या,चंद्राणी,जामयांग सेरिंग असं धडधडत तरूण तडफदार नेतृत्व असलेले चेहरे महाराष्ट्राकडे का नाहीयेत???
सगळे असे वयोवृद्ध उतरणीला लागलेले पण पद न सोडणारे सागरगोटे का जमले आहेत आणि यांनाच कितीदा निवडून द्यायचं आहे ...
#पुछता_है_महाराष्ट्र
साहेबांच्या रडक्या गुलामांनो फेट्यावरची राजमुद्रा काढू शकता पण संपुर्ण भारताने राजमुकुट घातलाय तो कसा काढणार.
बाकी तुमच्या साहेबांच्या नशिबात तो कधीच नसणार.
कंबोडियन हिंदू सम्राटाने बांधले अतिभव्य विष्णू मंदिर🙏🙏
कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकाची सत्ता होती. वर्ष होते १८६०. त्या काळोख्या दाट
900 yrs ago, it took 4000+ elephants & one person from every single family in the kingdom, 37 yrs to build this Temple.
The largest religious monument in the world, on a site measuring 162.6 hectares.
Angkor Wat-The Mighty Hindu Temple that Bharata once had, but India never!!
आरक्षण! आरक्षण! आरक्षण!
ज्याला त्याला आरक्षण पाहिजे.आर्थिक निकषावर आरक्षण हा मुद्दा कधीच मागे पडलाय.भारत हे एक असं राष्ट्र आहे जिथे अजूनही आरक्षणाच्या मुद्द्यावर बंद,दंगली जाळपोळ होतात आणि निवडणूका लढल्या जातात.
ब्राह्मणांनी देखील 2% आरक्षण मागितले तर काय होईल विचार करा!
आपल भविष्य काय असेल ?
त्याची लोकसंख्या तर अमर्यादपणे वाढतच आहे.
औरंगाबादसारख्या ठिकाणी हिंदू मध्यवर्ती व तिन्ही बाजुंनी त्याची धर्मस्थळे आणि दिवसा रात्री बेरात्री वाजणारे भोंगे
एखादी सुचना जरी पोहोचवायची असेल तर लाऊडस्पिकर पुरेसा आहे!
आपल्या लोकांकडे बचावासाठी कुठलं हत्यार आहे?
हैदराबाद मध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी आहे असा भाग नाही. हिंदू मतदानाच्या बाबतीत फारच उदासीन आहे. याउलट ते लोक प्रचंड प्रमाणात मतदान करायला हजर असतात. फक्त आवाज द्यायचाच उशीर आहे. एकी आहे त्यांच्यात जी आपल्याकडे नाही. हे चित्र मी स्वत: पाहिलेले आहे.
शेजारचे एकदम गायब झाले ..मला त्या काकूंचा मुलगा म्हणाला झाडांना पाणी टाकशील. रोज पाणी टाकत होते तिसऱ्या दिवशी पासून मला कणकण वाटायला सुरुवात झाली तपासणी केली तर कोरोना पाॅझिटिव्ह झाले. असे सुशिक्षित लपवत असतील, अडाण्यासारखे वागत असतील तर काय करावे.
यापुढे नो शेजारधर्म.
#sydlyf
अरे छिद्रान्वेषी !ज्या लोकशाहीचा चौथा स्तंभ तुझ्यासारख्या एककल्ली माणसाच्या एककलमी धोरणामुळे गढूळ होत असेल अशा अतार्किक व असंयुक्तिक तुझ्या विचारांना इथे दीडदमडीची पण किंमत नाही लक्षात ठेव!
बासनात बांधून ठेवलेली निष्पक्ष पत्रकारिता व पक्ष बघून बोथट झालेली तुझी लेखणी अर्थशुन्य !
IT सेल च्या पगारी लोकांमुळे असा भ्रम निर्माण झालाय की देशात एका विचारांची-एका नेत्याची-एका पक्षाची हवा आहे. खरं तर तसं नाहीय. लोकशाही वर श्रद्धा असलेले, स्वयंस्फुर्तीने लिहिणारे-बोलणारे संख्येने जास्त आहेत.
स्वातंत्रयवीर सावरकर
वय ३० वर्षे: शिक्षा, ५० वर्ष जन्मठेपेची काळ्या पाण्याची... कालावधी १९११ ते १९६०, म्हणजे सुटकेचे वय ८० वर्षे फक्त!
आणि हा माणूस कोर्टात म्हणतो: Are you sure that British will rule India upto 1960?
कसं काय माणूस म्हणायचं ह्याला...
बिल्डिंग मध्ये उडी घेतली तोच क्षण काम��ांना जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती,जिद्द,चिकाटी शिकवून गेला.तो पेंटर त्यांचा गुरू ठरला.कामत सांगत होते की त्या क्षणापासून आजपर्यंत एकदाही आत्महत्येचा विचार मनाला शिवला नाही.
मनुष्य जीवन एकदाच मिळतं ते जपा.
समाजासमोर आदर्श निर्माण करा!
#मुलाखत
हा हर्षा बजरंग दलाचा कार्यकर्ता! मागच्या वर्षी बुरखा बंदीसाठी कार्यरत होता,याची हत्या झाली. अजून याचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, मागच्या वर्षी कोणतं पुळचट सरकार होत हा प्रश्न विचारू नका, सत्य ऐकण्याची सवय नसणार्यांना मिरच्या झोंबतील.
संघवी म्हणाले योगा करताना ओम म्हणणं गरजेचं नाही. येशू किंवा ओला ही चालेल.
बाबा रे ! शुद्ध आवाज काढायचा आहे कोल्ह्या कुत्र्यासारखे ओरडायचे नाही आहे .
बाकी असेच लोक कांग्रेसला नेहमीसाठी खपवणार एक दिवस.
भोंगे कधी बंद होणार आहेत? हे भोंगे फक्त भोंगे नाहीत तर मृत्यूची चेतावना देणार्या आकाशवाण्या आहेत. इथूनच खरा उत्पात व्हायला सुरूवात होते. हे भोंगे सगळ्यात आधी बंद केले पाहिजे! हे आजचं करता आलं तर बरं होईल पाणी डोक्यावरून गेलं तर मात्र काही खरं नाही!
देशात मु*लमानांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्या लोकांमध्ये मत देण्याच प्रमाण १००%
ते एकजूट होऊन बीजेपी विरोधात काम करतात
हिंदू जातीत वाटल्या गेला आहे आणि स्वार्थ काही सुटला नाही
नेत्यांचा जनसंपर्क कमी असून सगळी भिस्त सोशल मीडियावर ठेवलीय
मोदींच्या नावावर मत मागणं बंद करा!!
खरं सांगायचं तर मोदी परदेशी दौर्याला का गेलेत कुठे कुठे जाणार आहेत.दोन देशांमध्ये कुठला आंतरराष्ट्रीय करार/व्यापार होणार आहे याची सविस्तर बातमी एकाही मराठी वृत्तपत्रात दिलेली नाही.सगळीकडे भोंगे अजान आणि बिनकामाचा राज हाच विषय आहे!
काय घंटा बातम्या देतात हे बुद्धीने कुपोषित लोक!!
पृथ्वीवरून नामशेष झालेला एक जीव :डोडो
आज आपण डोडो या पृथ्वीतलावरून नामशेष झाले ल्या पक्षाची माहिती घेणार आहोत. माॅरिशसमध्ये १६ व्या शतकात कबुतरांच्या जातीतला डोडो नावाचा पक्षी होता. . तेथे जेव्हा हाॅलंडच्या डच लोकांनी वसाहत केली तेव्हा त्यांनी डोडो पक्षयांची शिकार करायला
वयाच्या पन्नाशीत संसार नाही. उरलंसुरलंच तर जे हातात आहे ते पण गेलंय! किती निराशा येते असेल ना!आईने योग्य वेळी लग्न लावायला पाहिजे होते. एकाकी आयुष्य आणि संघर्ष दोन्ही पण फार भयानक 😶😶
एक गोष्ट प्रकर्षाने अनुभवली आहे मग ती वैयक्तिक जीवनात असो वा व्यावसायिक पातळीवर!लोक प्रचंड ब्राहमणद्वेषी आहेत आणि विशेष म्हणजे हा द्वेष विनाकारण आहे.
शैक्षणिक, सामाजिक,राजकीय कितीही समानतेच्या संधी मिळो पण वैचारिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या कर्मदरिद्रीच राहणार हे लोक!
#जन्मजात_फडफड
भिंतीवर टांगलेल्या सांबारशिंगाला तरी लोक घाबरतील पण राज्याच्या सर्वोच्चपदी सिंहाच कातडं पांघरूण बसलेल्या मामूला त्यांच्या गल्लीतल कुत्रं पण घाबरत नाही.मुस्लिम मंत्री एका प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आधिकार्याची जात धर्म काढतो व उभा महाराष्ट्र षंढपणे हा तमाशा पाहतो ही दुर्दैवाची गोष्ट.
नक्की वाचा
सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही. ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात
औरंगाबादकरांना लाईट जाण्याची सवय नाही.....
इथे ट्रॅफिक जॅम होत नाही..
पाणी पण नाथसागरांमुळे भरपूर आहे ....
भाजीपाला पण स्वस्त आहे...
रेस्टॉरंट्सला पण वेंटिग नाही....
सगळं काही मिनीटांच्या अंतरावर त्यामुळे पेट्रोलचा जास्त खर्च नाही ..
वेळेची पण बचत...
#औरंगाबाद ❤️
संभाजीनगरचे रस्ते जास्तीत जास्त साडेदहा अकरा पर्यंत ओस पडतात. इतक्या रात्री गाडीने उडविल्यानंतर इतकी गर्दी जमली.
म्हणजे Do you understood what I want to say?
काही मुलं नकार पचवू शकत नाहीत!ही पुरूषी वृत्ती नसून,आत्मविघातक स्वयंकेंद्री प्रवृत्ती आहे.आपल्याच मैत्रिणीचा तीक्ष्ण हत्याराने खून करून नंतर दगडाने ठेचून मृतदेहाची विटंबना कशी करावी वाटली असेल या राहुल हंडोरेला?
त्यांचे हात थरथरत कापले नसतील का?
नकार पचवायला शिका !
#दर्शना_पवार
मोदींजी वर जेव्हा प्रत्यक्षात हल्ला होणार होता तेव्हा पण ते अजिबात डगमगले नाहीत पण दीडदमडीच्या अॅपवरून टिचभरक्या बारक्या पोराने ट्विट काय टाकले यांचे पालनकर्ते शेपूट घालून बिळात लपले.एस.टी कामगारांनी तर खेटरे मारले.भित्रटपणा मुळापासून आहे यांच्यात अन् हे जनतेच�� बाप म्हणे.
औरंगाबादमध्ये सावरकर चौकाच्या विरूद्ध दिशेला एक मोठी आणि उंच अशी मस्जिद बांधण्यात येत असून नेमकी ती कोणाच्या परवानगीने बांधण्यात येत आहे! दोन काॅम्प्लेक्सच्या मध्ये बांधण्यात
येणार्या या वास्तूचा काय उद्देश जेव्हा तिथे आधीपासूनच दोन प्रार्थनास्थळे आहेत ?
पांडेजी बघत आहात का ??
त्यांच्या धार्मिक संस्था प्रचंड मजबूत आहेत.ते दर शुक्रवारी न विसराता त्यांच्या प्रार्थना स्थळात जातात साठ वर्षांचा म्हातारा ते १६ वर्षांचा तरूण..नियम पाळतात आणि शिस्त राखतात आपण मात्र स्वैराचारी झालेलो आहोत सगळ्यांचे तोंड विरूद्ध दिशेला.धर्मापुढे कोणीच नाहीविरूद्ध धर्म काहीच नाही
आज वेळ अमावस्या !
लातूरला मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.शाळेला सुट्टी पण असते.
शेतात पाच पांडवांची मांडलेली पुजा केळीच्या पानावर आंबील ,उंडे, गोड पोळ्या, गव्हाची खीर , गरमागरम भजे जेवणाचा असा हा मस्त बेत !
घर बंद करून जवळपास सगळं लातूर आज शेतात...
#वेळ_अमावस्या ❣️
यापुढे कुणीही गुन्हा केला की सरळ आव्हाडांना फोन करू सांगायचं 'मी निर्दोष आहे'बस ना राव, तुमचा गुन्हा माफच झाला म्हणून समजा. न्यायालय कोर्ट कचेरी वकील वगैरे या सगळ्या भानगडी नाही,जेव्हा इतके परमोच्च कोटींचे न्यायमूर्ती आहेत तेव्हा दुसर्या न्यायव्यवस्थेची काय गरज.न्याय असाच मिळणार