
श्रीराम शिंदे | Shriram Shinde
@Ram__Shinde
Followers
4K
Following
38K
Media
3K
Statuses
11K
महाराष्ट्रसैनिक🚩✌️ यापुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे🙂
Joined May 2020
यवतमाळच्या आर्णी शहरातील रस्ते पावसामुळे खराब होऊन सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्यात यावी यासाठी पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.सचिन येलगंधेवार व सहकाऱ्यांच्या वतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. @mnsadhikrut
0
1
11
महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचा निधी कंपनीने शेड नेट न उभारता परस्पर आपल्या खात्यात वळवून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ह्या विरोधात पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष श्री.बंडू कुटे व सहकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी श्री.राहुल गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. @mnsadhikrut
0
2
4
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा श्री.बच्चू कडू ह्यांच्या ७/१२ कोरा यात्रेला पाठिंबा. पक्षाचे नेते श्री.बाळा नांदगावकर साहेब यांच्या समवेत विदर्भातील असंख्य पदाधिकारी व महाराष्ट्रसैनिक उद्या श्री.बच्चू कडूंच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. @mnsadhikrut @RealBacchuKadu
0
6
41
RT @MhatreFrmAlibag: पक्ष हा समाजमाध्यमांवर चालत नसतो….हिंदी किंवा काही मराठी पत्रकार त्यांना कोणीतरी लिहून पाठवलेले प्रश्न विचारुन मनसे….
0
11
0
हिंदी मीडियाच्या मनसुब्यांना पद्धतशीरपणे सुरुंग लावण्यात आला आहे. 👌🏻.
एक स्पष्ट आदेश. पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे.
0
8
70
RT @mnsadhikrut: मराठी भाषेसाठी महाराष्ट्रातल्या मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढला म्हणून मला पोलिसांनी गृहखात्याच्या दबावात अटक केली, इतकंच ना….
0
160
0
RT @anilshidore: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव ह्यांना ज्या पध्दतीनं महाराष्ट्र पोलीसांनी अटक केली आहे त्याचा मी निषेध करतो,….
0
488
0
एडिटिंग तरी नीट करायची. वर्षानुवर्षे मराठवाड्यात ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठवाड्यातील तरुण-तरुणींना पुणे-मुंबई या ठिकाणी जावं लागत आहेत. असा सरळ आणि सोपा अर्थ त्या भाषणाचा होता. @mnssocial_
3
36
196
RT @MhatreFrmAlibag: सद्यस्थितीला कोकणात भयंकर गोष्टी चालल्यात,.ज्या की लव जिहाद पेक्षाही भयंकर आहेत. अस्तित्वच राहीलं नाही तर धर्म कसा वाच….
0
541
0