सावरकरांना दैवत मानणारा एक विशिष्ट वर्ग महाराष्ट्रात आहे. इथे येऊन सावरकरांविषयीच्या कटू सत्याला उघडपणे जनतेसमोर मांडण्याची हिंमत एकाही राजकीय नेत्यांत नाही.
@RahulGandhi
यांनी खरं तर बैलाची शिंगेच धरली आहेत.
हेच खरं आहे ना?
@RahulGandhi
राहुल गांधी त्यांची CNN पत्रकार मैत्रिण सुमणिमा उदास हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला पोहोचले असून त्यांनी मॅरियट हॉटेलमध्ये मुक्काम केला आहे. सुमणिमा ही नेपाळचे म्यानमारमधील माजी राजदूत यांची मुलगी आहे.
हा भूभू पाळीव तर दिसत नाही. रस्त्यावरचे बेवारस कुत्रे स्वतःच्या संरक्षणाबाबत फार सतर्क असतात. सहसा अनोळखी व्यक्तीला जवळ फटकू देत नाहित. पण हा भूभू मात्र राहुलला अगदि त्याचा मालक असल्यागत बिलगला आहे. त्याच्या देहबोलीतून तो आश्वस्त दिसतोय.
हॅपी बर्थ डे
@RahulGandhi
राहुल का आवडतो? यासाठी भारत जोडो यात्रेतील १० ऑक्टोबर २०२२ चा हा प्रसंग पुरेसा बोलका आहे.
राहुलना यात्रेदरम्यान अनेक युवक युवती येऊन भेटतात त्यांना आलिंगन देतात आपल्या अडचणी त्यांच्याशी शेअर करतात.
काँग्रेसने
@INCIndia
पं. नेहरूंच्या डिस्कव्हरी आॅफ इंडिया वर आधारित ‘भारत एक खोज’या दीर्घमालिकेतील विविध क्लिप्स व्हाॅट्सॲप वर viral कराव्या. काँग्रेस कार्यकर्त्यांना (व नेत्यांनाही) त्यांच्या पक्षाची वैचारिक बैठक व काँग्रेसचा गौरवशाली इतिहास समजून घेता येईल.
काँग्रेस समोर सर्वात मोठे चॅलेंज काय आहे? निवडणूका जिंकता न येणे! याचे सर्वात मोठे कारण काय आहे?
फंड्स नसणे,कठोर नेतृत्व नसणे, बूथ लेव्हल मॅनेजमेंट नसणे, क्षेत्रीय नेत्यांच्या आपापसातील वर्चस्वाच्या लढाया अशी अनेक आहेत.
“ ‘ती’ घटना तर लांब तिकडे मणिपुर मध्ये झालीय ना? मग तुम्ही इथे कशाला गळे काढताय? आणि यात नवीन ते काय? नेहमीच होत राहतं असं!
त्या मेल्या वनवासींना कसली गं अब्रू ची चाड? कधीही कोणाशीही पाट लावतात म्हणे!
आपल्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच देश पातळीवर दोन घटना अशा घडल्या ज्याचा मिडियाने कसा वापर केला ते पहा.
भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा यांच्या एका वादग्रस्त विधानानचे पडसाद जागतिक पातळीवर उमटले. व पक्षाची पर्यायाने भारत सरकारची) नाचक्की झाली.
सम्दीश च्या
@RahulGandhi
च्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो व कॅमेरापर्सनच्या मेहनतीचे कौतुकच! पण सम्दीशची अती सहज होण्यासाठीची धडपड उबग आणते. किमान सभ्यतेचे,शिष्टाचाराचे पालन न करणे, राष्ट्रीय नेत्याला ‘एक जोक बताईये’ हा आगाऊपणा ‘कूल’ म्हणता येत नाही.
चिन्मय मांडलेकरने प्रोपौगंडा पसरवणारे काश्मीर फाईल्स सारखे सिनेमे आनंदाने केले
दुसऱ्यांच्या घरात द्वेष पसरवत पसरवत त्या द्वेषाची आग याच्या पण घरात घुसली
असो
मोठे व्यावसायिकच नव्हे तर सर्वच सधन कुटुंब आपल्या संपूर्ण परिवारासहित एकसोबत व तेही एका वाहनातून प्रवास करणे टाळतात. याची कारणे उघड आहेत. ते सांगण्याची गरज नाही.
इथे मात्र पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या फळीचे बहुतेक सर्व नेते आपल्या सर्वोच्च नेत्यांसोबत एकाच विमानातून…
पठाण या बहुचर्चित सिनेमात किंग्सुकी नावाच्या जपानी कलेचा उल्लेख आहे, जी तुटलेल्या तुकड्यांना वितळवलेल्या सोन्याने जोडून ते आणखी सुंदर बनवते. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी
@RahulGandhi
किंग्सुकीतील सोन्याच्याच रूपात दिसले.
काँग्रेस पक्षात राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरून जी अंदाधुंदी सुरू आहे ती पक्षाला नवी नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे पक्षाध्यक्षपदी तेंव्हाच विराजमान होऊ इच्छितात जेंव्हा सचिन पायलट ला मुख्यमंत्रीपदी बसवले जाणार नाही! त्यांचा मुद्दा आहे की सचिन पायलटने ज्यावेळी
स्वतंत्र भारताच्या मतपेढीवर आधारित राजकारणाच्या इतिहासात इतर कोणत्याही नेत्याने बहुसंख्यकवादाच्या शिखरावर असलेल्या विचारसरणीला थेट आव्हान देण्याचे धाडस केले असेल असे दिसत नाही.
कालचा भाजपाचा दणदणीत विजय व तीन राज्यात काँग्रेसचा पराभव याचे ऍनालिसिस यांनी माध्यमे ओसंडून वाहात आहेत. काँग्रेसच्या तीन राज्यातील पराभवाची अनेक कारणे असली तरी एक प्रमुख कारण म्हणजे काँग्रेसने राहुल गांधींचच्या नेतृत्वात काढलेली भारत जोडो यात्रा अत्यंत यशस्वी झाली असतानाही हिंदी…
नेहरूंनी हिंदूकोड बिल आणून हे केले होते, पण तेव्हा त्यांच्याकडे प्रचंड बहुमत होते आणि स्वातंत्र्यलढ्यातून जन्माला आलेल्या मूल्यांचा वारसाहोता.
आजघडीला राहुलकडे बहुमताचं पाठबळ नाही आणि तरीही ते ही मांडणी करत असतील तर ती विचारपूर्वक, जाणीवपूर्वकच करतआहेत असेच म्हणावे लागेल.
हिंदू असणे आणि हिंदुत्ववादी असणे या दोन भिन्न विचारधारा आहेत ही मांडणी राहुल सातत्याने करताना दिसतात. अशी सैद्धांतिक मांडणी केल्यास आपल्या निवडणुकीच्या भवितव्यावर फार विपरीत परिणाम होऊ शकतो हे त्यांना समजत नाही एवढे दुधखुळे ते नक्कीच नाहीत.
ही अशा गलिच्छ मनोवृत्तीची माणसं ब्राह्मण समाजाला लागलेली कीड आहे. विरोध जरूर करावा पण हे जे काही भावे, चितळे व तत्सम मंडळी करताहेत ती केवळ विकृती आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली जे काय सुरू आहे त्याचा कठोर निषेध!
आज एक मध्यमवयीन महिला चालता चालता पडली,तिच्या डोक्याला मार लागला.
@RahulGandhi
राहुल पटकन तिच्याजवळ गेले, पाणी दिले. तिचा पदर पडला होता तो परत तिच्या खांद्यावर टाकला. मग यात विशेष ते काय? तर काहीच नाही. सर्वसामान्य माणसं अशीच वागतात. राहुल सर्वसामान्य माणसाचेच प्रतिनिधित्व करतात.
एक अच्छा इंसान होने के लिए दिल में अच्छाई होनी चाहिए
आज यात्रा के दौरान जब एक महिला भीड़ में धक्का लगने से गिर गयीं, तो
@RahulGandhi
ने उन्हें पानी पिलाया और तब तक वहाँ रहे जब तक वह सहज नहीं हुईं
कुछ होने से पहले मनुष्य बनना बेहद ज़रूरी है
हे तरी पूर्ण वाचा-
मी मणिपुर पीडितांविषयी एका उच्च मध्यम वर्गीय महिला काय बोलली ते कोट करुन एक थ्रेड परवा ट्विट केला.
#SaveManipur
बऱ्याच जणांनी तो थ्रेड पूर्ण न वाचताच माझ्यावर ‘फुल्या*उधळल्या. काहींनी ट्वीटच्या पहिल्या भागाचा स्क्रीनशॉट व्हायरल केला.
त्या जाणून घेणं, त्या बायकांविषयी साधी सहानुभूती बाळगणं हे सुद्धा ज्यांच्याकडून होत नाहीये तिथे संतापाची लाट वगैरे या बायकांत उसळेल असं वाटणं हा निव्वळ ज्यादाच यडपटपणा आहे आपला! आपण निऱ्याच फालतू आहोत या जगात!
#savemanipur
पहिला व्हिडीओ लातूरच्या अमोल शिंदेच्या आई-वडिलांचा आहे. दुसरा व्हिडीओ हरयाणाच्या नीलमच्या भावाचा आहे, दोघांनीही संसदेबाहेर कलर गॅस फोडले.
दोघेही बेरोजगारीमुळे, गरीबीमुळे त्रासलेत. अमोल पदवीधर आहे. त्याला पोलीसात भरती व्हायचं होतं. रोजंदारीवर कंन्स्ट्रक्शनचं काम करायचा. नीलम…
बिल्किस बानोची भीषण कहाणी -
गुजरातमधील दंगलींदरम्यान दाहोद जिल्ह्यातील राधिकापुर खेड्यात १७ जणांच्या मुस्लिम समूहावर हल्ला झाला होता. त्यांपैकी ८ जण मृत (ज्यात बिल्किस ची ३ वर्षांची मुलगी ही होती )तर ६ जण बेपत्ता होते. तर बिल्किस, एक पुरूष व एक ३ वर्षाचे बालक यांतून बचावले.
ते जाऊंदे.. ‘बाई पण भारी’ मस्त आहे गं. कसली धम्माल केली म्हणून सांगू आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुप च्या मैत्रिणींनी!”
- तथाकथित सुसंस्कृत, उच्चमध्यमवर्गीय मैत्रिणीची ही ‘त्या’ घटनेबद्दलची प्रतिक्रिया!
आपल्या परिटघडीच्या संसारावर असली छोटीशीही सुरकुतीही नकोय इतरांच्या वेदनांची!
मनोहर कुळकर्णी का कोण उर्फ संभाजी भिडेंचे टीव्ही रिपोर्टर ला कुंकू/टिकली लावली नसल्याने बाईट देणार नाही वगैरेचे थोतांड बघितले. त्यावरसमाजमाध्यमातली जी चर्चा सुरू आहे ती बहुतांश एकांगी आहे. कुंकू/टिकली लावा किंवा पुसा या दोन्ही बाबीजर जबरदस्तीने लादण्यातयेत असतील मुळात ते चुकीचेच!
ऐसी मशीन लगवाउॅंगा इधरसे आलू डालुंगा उधरसे सोना निकलेगा हे राहुल म्हणाले असा धादांत खोटा प्रचार खूप केला गेला. राहुलच्या बदनामीचे षडयंत्र सुरू झाले व राहुलच्या 2017 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान गुजरात प्रचार रॅलीतील राहुलच्या भाषणातील क्लिप केलेला व्हिडिओ यासाठी वापरला गेला.
कर्नाटकचं गांधी परिवाराशी एक विशेष नातं आहे. ज्या ज्या वेळी परिवार संकटात होता तेंव्हा या राज्याने आधार दिला आहे.
वर्ष होते १९७७! लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी रायबरेली आणि पुत्र संजय गांधी अमेठी च्या निवडणुकीत पराभूत झाले.
It is an extraordinary result for the Congress party in Chikmagalur district which had become a BJP bastion of late. It won all 5 of the 5 seats there. In 1978, Chikmagalur heralded the revival of
@INCIndia
nationally by electing Indira Gandhi. History will soon repeat itself!
जयराम रमेश, पवन खेडा और सुप्रिया श्रीनेत की तिकडी ने काँग्रेस के कम्युनिकेशन विभाग में जो पिछले कई सालों से मृतप्राय पडा था, नयी जान डाल दी। राहुल गांधी और गांधी नेहरू परिवार का जिस तरह से उत्पीडन सोशल मिडिया पर किया जा रहा था तब काँगेस का ये विभाग सुस्त पडा रहा। आलू से सोना वाला…
सतत दंगे पसरवण्यास अनुकुल वातावरण तयार करणाऱ्या ‘डीएनए’ च्या सुधीर चौधरीची झी मधून हकालपट्टी झाली. अँकर बदलला, पण डीएनएचा डीएनए मात्र तोच आहे. केवळ सत्तेची चाटुकारिता करण्याचा!
श्रुती कपिला यांनी
@RahulGandhi
राहुल गांधींची घेतलेली मुलाखत व्हायरल झाली आहे. श्रुती कपिला या केंब्रिज विद्यापीठातील इतिहास विद्याशाखेत सहयोगी प्राध्यापक आणि कॉर्पस क्रिस्टी कॉलेजच्या फेलो आहेत. या मुलाखतीतील एका क्लिप चा हा भावानुवाद-
‘आजादी का अमृत महोत्सव’ किंवा ‘घर घर तिरंगा’ सारख्या अभियानातून RW अधिकाधिक एक्सपोज होत चाललेत. यांचा इतिहास, यांचे स्वातंत्र्यलढ्यातील शून्य योगदान, भारताचे राष्ट्रगीत व तिरंग्याचा यांचा अस्वीकार ही चर्चा प्रखरपणे समाजमाध्यमांत होऊ लागली आहे. एकूण प्रकरण अंगलट आलेलं दिसतंय!
सोनिया गांधींएवढी ग्रेसफुल राजनेता आताच्या घडीला तरी कोणी नाही. जन्माने भारतीय नसूनही भारतीय स्त्रीची गरिमा पूर्णपणे त्यांच्यातून प्रकटते.चित्राबाई व त्यांच्यासारख्या थिल्लर नेत्यांसाठी सोनियाजींची शालीन, सुसंस्कृत व सभ्य प्रतिमा हीच खरी पोटदुखी आहे.
दोन वेळेस प्रधानमंत्री पद नाकारणाऱ्या सोनिया गांधींची जगातील ही ओळख.
आपली ओळख?
भाजपा आयटी सेलच्या थिल्लर ट्रोल !!
एक महिला म्हणून सुद्धा तुम्हाला दुसऱ्या महिलेबद्दल असे बोलायला थोडी शरम वाटायला हवी होती.
नैतिकतेचे यानंतर आता सोंग घेणे बंद करा, तूर्तास इतकंच..
@ChitraKWagh
अशा उठवळांना यात्रेत प्रवेश देतांना
@INCIndia
ने विचार करावा.
गंभीर पत्रकारिता करणारे अनेक लोकं आहेत.
@RahulGandhi
यांच्या अती सौजन्यशीलतेला त्यांची कमजोरी म्हणून पुढे आणण्यात अशा गोष्टी हातभार लावतात. युवा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला पटतंय का हे?
गौरव त्रिपाठी
@gaathiwrites
ताजमहालाबाबतचे ऐतिहासिक तथ्य पुराव्यानिशी मांडले आहेत. ताजमहाल ज्या जमिनीवर बांधला गेला ती जमीन पूर्वी आमेरचे राजा जयसिंह यांच्या मालकीची होती हे लपून राहिलेले नाही. त्या जमिनीवर पूर्वी राजा जयसिंह यांचा वाडा होता.
हयात रिजन्सी हॉटेलमध्ये हा संपूर्ण विवाह सोहळा 5 मेपर्यंत चालणार आहे.भक्तगणांतर्फे हयातमध्ये झालेल्या लग्नसोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे व राहुल गांधींना प्रश्न विचारला जात आहे की ते नेपाळमधील चीनच्या राजदूतासोबत पबमध्ये काय करत आहेत?
कलात्मकतेची मूल्ये उदार हृदयात जन्म घेतात,जोपासली जातात. संकुचित मनांना कलेच्या दिव्यत्वाची प्रचिती येऊच शकत नाही आणि म्हणूनच कलेचा सन्मानही त्यांच्यात दिसून येत नाही. इथे तर केवळ कलाकृती एवढाच विषय नसून आपल्या राजमुद्रेचा आहे, तिच्या सन्मानाचा आहे व पर्यायाने समस्त भारतीयांच्या
@upadhyayabhii
राहुल तो सही चल रहे है परंतु जनभावना से और भी ज्यादा अहम मुद्दे जैसे उनकी समस्या, बेरोजगारी, आर्थिक विषमता, सामाजिक भेदभाव, महंगाई, स्वास्थ्य शिक्षा और यातायात के साधन सुविधा जैसे मुद्दो से मेनस्ट्रीम मीडिया जरूर Out of Sync हो रहा है!
पुढचे २-३ दिवस न्यूज चॅनल वर नव्या तमाशासाठी तयार रहा. गॅसच्या किमतीवरून नजर व दिमाग दोन्ही हटले पाहिजे. WHO ची भारतात ४७ लाख मृत्यू ची आकडेवारी बग्गा च्या अटक अपहरण कथानकात मागे पडली तसं!
प्राण्यांनाही आपलंसं राहुलची ही कला अद्भुत आहे. त्यांच्या अंतरात असलेला प्रेमाचा, करूणेचा कुंभ जो दिसेल त्याच्यावर रिता होतो आहे. मनुष्य असो वा प्राणी! ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ ज्ञानदेवांनी पसायदानात जे मागितले आहे त्याचाच हा प्रत्यय आहे, हो ना?
राहुल गांधींनी उदयपूरच्या मारेकऱ्यांना बच्चे आहेत त्यांना माफ करू अशी बातमी झी न्यूजच्या ‘डीएनए’ या कार्यक्रमादरम्यान चालवली. या क्लिप्स पार्टीच्या मोठमोठ्या नेत्यांनीही शेअर केल्या व व्हायरल केल्या. कांग्रेसने यावर कायदेशीर कारवाईचे संकेत दिल्यावर झी ने माफी मागितली.
#GodiMedia
भारत जोडो यात्रेत राहुलची मुलाखत घेता घेता राहुल तिथे जमलेल्या लोकांशी अधून मधून बोलत असतील तर ‘I am wasting my time’ म्हणत पुन्हा मुलाखत सुरू ठेवणे हे आगाऊपणा नाही तर काय आहे? यात्रेत ‘कोण जास्तं खादाड आहे’ ही प्रश्न कोणत्या पत्रकारिता आहे?
काल राहुल गांधींनी वायनाड मधील दौऱ्यात पत्रकारांशी बोलतांना ज्यांनी माझ्या कार्यालयावर हल्ला केला ते बच्चे आहेत त्यांना माफ करू अशा अर्थाचे विधान केले. आता मिडियाचा हरामीपणा बघा!
#ZeeNews
अडवाणी व जोशींना राम मंदिर कार्यक्रमाला बोलवावे किंवा नाही हा पक्षाचा अंतर्गत मामला आहे. पण बाबरी मशीद प्रकरणी वातावरण तापवून देशभर हिंसा भडकवणाऱ्या व देशात हिंदू मुस्लिम विद्वेषाची जमीन तयार करण्याला कारणीभूत असणाऱ्यांविषयी अजिबात सहानुभूती वाटत नाही. जे पेरले तेच उगवते!…
हे प्रकरण आपल्या अंगाशी येत आहे असे दिसताच पार्टीने अंग झटकले. नेहमीप्रमाणे त्या प्रवक्ताला फ्रिंज म्हणजे पार्टीशी संबंधित नसलेले म्हणून घोषित करून टाकले व ही बाई सध्या लापता आहे असे कळते. कालच सांप्रदायिक सद्भावाला बिघडवण्यासाठी नुपूर शर्माला सुप्रिम कोर्टानेही जबाबदार धरले आहे.
कुणाला संधी द्यायची सोडून आलाकमान सचिनला का मुख्यमंत्री करू इच्छिते?
गेहलोत यांचा मुद्दा चुकीचा नाहीच. पण वरिष्ठ नेते जर सत्तेला असेच चिकटून राहतील तर युवा नेत्यांना पक्ष सोडायला भाग पाडण्याचा दोषही गेहलोत यांना स्वीकारावाच लागेल.
त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत काँग्रेसच्या मूळ विचारधारेविषयीची स्पष्ट मांडणी व तिचा प्रचार प्रसार न होणे!राजीव गांधींच्या काळापर्यंत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हिंद देश के निवासी सब जन एक हैं
रंग रूप वेश भाषा चाहे अनेक हैं..
सर्वसामान्य हिंदू हा कडवट नाही. तो सर्वसमावेशक आहे. कांग्रेसने जर स्वतःला पुनर्स्थापित केले नाही तर या हिंदुंच्या समवेत सामाजिक सौहार्दाच्या पायिक असणाऱ्या इतर सर्व भारतीयांच्या पुढच्या पिढ्या भारताची शकले होण्यासाठी कांग्रेसलाच जबाबदार धरतील हे नक्की.
“ ‘ती’ घटना तर लांब तिकडे मणिपुर मध्ये झालीय ना? मग तुम्ही इथे कशाला गळे काढताय? आणि यात नवीन ते काय? नेहमीच होत राहतं असं!
त्या मेल्या वनवासींना कसली गं अब्रू ची चाड? कधीही कोणाशीही पाट लावतात म्हणे!
देशात यामुळे पुनः एकदा हिंदू मुस्लिम दंगे भडकवण्याचा उद्देश लपून राहिला नाही. तसेच या दोघांचे राजकीय लागे बांधेही चर्चेत आले आहेत. त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे राजस्थानातील गेहलोत सरकारने या दोन्ही हैवानांना त्वरित जेरबंद करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
कालच्या निकालानंतर उत्तर विरुद्ध दक्षिण भारत हा नरेटीव्ह सेट होतो आहे तो धोकादायक आहे. विविध भाषा, प्रांत, संस्कृती, धर्म अशा असंख्य वैविध्यांनी नटलेल्या या आपल्या प्रिय भारतात दुफळीची बीजे पेरणाऱ्यांना अशाने खतपाणी मिळेल. उत्तर भारतीय जनतेच्या विवेकावर संदेह करण्यापेक्षा तिला…
प्रसिद्ध पत्रकार दुष्यंत अरोरा यांचा हा थ्रेड ‘ सेन्सेशनल’ आहे. केवळ सनसनाटी निर्माण करणे हेच उद्दिष्ट नसेल तर त्यांनी जो विस्फोट केला आहे त्या कडे अत्यंत गांभिर्याने बघितले गेले पाहिजे.ते
@INCIndia
बद्दल बोलताहेत की ‘आप’ बद्दल की अजून कशाबद्दल यावर तर्कवितर्क लढवले जातआहेत.
पिढ्या बदलत आहेत त्यांच्यापर्यंत नवनवीन माध्यमांतून पोहोचणे गरजेचे आहे हेच काँग्रेसला कळले नाही. मग हळूहळू दुसरे येऊन उरावर बसले म्हणून आता गळे काढण्यात काय अर्थ आहे? काँग्रेसची विचारधारा हेच तिचे सर्वात मोठे बलस्थान आहे आणि नेमकं हेच हा पक्ष विसरून गेला आहे.
नुपूर च्या विधानाचे कोणा एका टेलरने (जो हिंदू होता) समर्थन केले म्हणून त्याची हत्या दोन मुस्लिम युवकांनी अत्यंत क्रूरपणे केली व या घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. या घटनेचा करावा तेवढा निषेध व या दोन क्रूरक्रम्यांना कठोरतम शिक्षा व्हायलाच हवी.
सारखी गाणी दूरदर्शनवर वाजत होती आणि मनानमनात गुणगुणली जात होती. राजीवजींच्या पश्चात २००४ ते २०१४ दरम्यान सत्तेत असूनही ही विचारधारा लोकांपर्यंत पोहोचत राहील यासाठीचे कुठलेच प्रयत्न काँग्रेसने केले नाहित.
बलाढ्य सत्तापक्ष, लोकशाहीचे सर्व स्तंभ खिळखिळे झालेले व होस्टाईल मिडिया हे झेलत काँग्रेसच्या किती वरिष्ठ नेत्यांत आज अशी संघर्षाची खुमखुमी उरली आहे म्हणून यांचे हायकमांडने ऐकावे?
सुदैवाने कुठल्याही रॅल्या यांच्या समर्थनात निघाल्या नाहित अथवा यांचा कोणी ‘फूलमालासे सत्कार’ वगैरे केला नाही. दुसरी घटना म्हणजे राहुल गांधी यांच्या वायनाड (केरला) येथिल कार्यालयावर हल्ला झाला होता.
यांनी पराभवाची कुठलीही जबाबदारी न स्वीकारता दोघेही मुख्यमंत्रीपदी दटून राहिले. आपल्या पक्षाचा तरूण पक्षाध्यक्ष पराभव स्वीकारून राजिनामा देतोय तर आपणही ही तेच केले पाहिजे एवढीही नैतिकता तर सोडाच पण शिष्टाचारही यांनी दाखवला नाही
पराभवाची जबाबदारी राहुल यांनी स्वीकारली आणि अध्यक्ष पदाचा राजिनामा दिला. त्याच वेळी राजस्थान मधून स्वपुत्र वैभव गेहलोतसहित एकही खासदार निवडून आणू न शकलेल्या अशोक गेहलोत यांनी तर केवळ आपला पुत्र नकुल नाथ हा एकमेव खासदार मध्यप्रदेशातून निवडून आणू शकणाऱ्या कमलनाथ
कोणी वाली नाही हा संदेश सर्वत्र जातो तो पक्षासाठी घातक आहे. राहुलला विरोधकांनी, मिडियाने (व काँग्रेसींनीही) कितीही नावे ठेवली तरी आज तोच राहुल पक्षाचा तारणहार म्हणून पक्षाच्या सर्वात पडत्या काळात अत्यंत कठिण अशा भारत जोडो यात्रेचं दिमाखात नेतृत्व करतोय आणि जनसमर्थन खेचत आणतोय.
काँग्रेस ला झालेल्या रोगाचे निदान झालेले आहे. उपचाराची गरज आहे. विद्वेषाच्या, विभाजनाच्या आत्यंतिक क्रूर काळात जेंव्हा समाजही संक्रमणावस्थेत आहे तेंव्हा ही इंक्ल्युसिव्ह विचारधाराच भारताला तारू शकते.
हे काँग्रेस जितक्या लवकर समजून घेईल व त्यानुसार त्वरित कामाला लागेल तितकं बरं.
@RAJspeaks_IN
@RahulGandhi
हे ‘त्यांच्या’साठी नाहीच. ‘त्यांना’ माहिती आहे आपण खोटं पसरवतो आहे ते. पण वाचक भाबडे, सभ्यही असतात ज्यांच्यापर्यंत सत्य पोहचायला हवं म्हणून!😊
गेहलोत विरोधात विद्रोह करून भाजपाला राजस्थान सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा माझ्यासोबत असलेले ८० + आमदार काँग्रेस सोडायला तयार नव्हते. मग आता जेंव्हा मुख्यमंत्री निवडायची वेळ आली तेंव्हा या ८०+ पैकी ( थोडक्यात गेहलोत यांच्या मर्जीतला)
वरिष्ठ पत्रकार
@shakeelNBT
लिहितात-
काँग्रेसने नॅशनल हेराल्डच्या इतिहासावर कोणतेही पुस्तक लिहून प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला का?
स्वातंत्र्यपूर्व काळातली सर्व इंग्रजी वृत्तपत्रे स्वातंत्र्य चळवळीला विरोध करत असताना नेहरूंनी नॅशनल हेराल्ड प्रकाशित केले होते. प्रादेशिक…
चार पाच दशकांचे राजकारण, पक्ष सत्तेत असताना व पक्ष संघटनेत वरिष्ठ कार्यकारिणीत यांना स्थान असल्याने यांची आमदारांवर अधिक पकड असणे साहजिकच आहे. आज ही वरिष्ठ मंडळी जर नव्या नेतृत्वाला स्पेसच द्यायला राजी नसतील तर युवा नेत्यांनी काय करायचे?
बेटी बचाओ बेटी पढाओ या ऐवजी बेटी पटाओ हे जसं प्रधानसेवकांचं स्लिप आॅफ टंग होतं तसंच अधिररंजन यांचं राष्ट्रपत्नी आहे. पण भांडवल कशाचं करायचं व काय चर्चेतून गायब करायचं हे सत्ताधाऱ्यांना व मिडियाला छान माहिती आहे. अधिररंजन यांचं ‘राष्ट्रपत्नी’ हे संबोधन अयोग्यच होतं.
३०वर्षांच्या आतल्या वयोगटातील लोकांपर्यंत हे सगळे ज्ञानभांडार पोहोचणे आवश्यक आहे. काॅंटेन्ट रेडी आहे पण काँग्रेसचा सुस्त सोशल मिडिया त्याचा प्रभावीपणे वापर का करत नाही हे अनाकलनीय आहे.
Getting blinded by personal ambition is a luxury you and I cannot afford in this fight. This is a fight bigger than any ambition.
“जलने से भयभीत ना जो हो, आए मेरी मधुशाला”
आताचा जमाना व्हॅाट्सॲप व इन्स्टाग्राम व्हिडिओ व रील्स आणि ट्विटर य���ंचा आहे. फेसबुकचा प्रभावी वापर मोठेलेख व लाईव्ह ब्रॅाडकास्ट साठी साठी करा.
विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवणे हा लांॅगटर्म गोल असू शकतो व ही प्रक्रिया निरंतर सुरू राहिली पाहिजे.
काँग्रेसचे सर्वच युवा नेते मिडियाचे लाडके! प्रभावी व्यक्तिमत्व, उच्चशिक्षितही आहेत व ते सर्वपक्षीय युवा वर्गात प्रिय आहेत.(आता यातले ३-४ च काँग्रेस मध्ये राहिले आहेत.) यांची काम करण्याची क्षमताही जबरदस्त आहे पण जर पक्षाने सतत वरिष्ठांनाच प्राधान्य दिले तर काँग्रेसमध्ये तरूणांना
नक्षलवादाच्या प्रभावातून बाहेर येत आपल्या जीवनात सकारात्मक वाटचाल करत आज तेलंगणाच्या कॅबिनेट मंत्री …आमदार सीथाक्का यांची जीवनकहाणी अशा अने��� चढउतारांनी संप्लिप्त आहे जे सामान्य माणसाच्या कल्पनेतही नसतात.
सीथाक्कांचे नाव तसे डॉ. दनसरी अनसूया! ही बाई पूर्वायुष्यात एक नक्षलवादी…
नक्षलवादातून समर्पण करुन आदिवासांसाठी अहोरात्र प्रामाणिक करणाऱ्या , कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारी सामान्य बाई तेलंगणाची कैबिनेट मंत्री होत आहे.
भारतीय राजकारणातील गेल्या काही वर्षातील मोटीव्हेशनला स्टोरी असेल 🥹♥️
त्यांनी प्रचारात कन्नड भाषेतून भाषणे केली. सर्वांना वाटले की सुषमाजीना अपार जनसमर्थन मिळेल व त्या विक्रमी मतांनी निवडून येतील. सोनियाजी राजकारणात अगदीच नवख्या होत्या. पण या निवडणुकीत बेल्लारीने सोनियाजींना कौल दिला व त्या विजयी झाल्या. - भारत जोडो यात्रेतील ठळक नोंदीपैकी एकउतारा
स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी ध्वजारोहण कार्यक्रमातील आपल्या संबोधनात कालच पंतप्रधान मोदींनी ‘पंचप्रण’ करायचे आवाहन जनतेला केले ज्यात महिलांच्या मानसन्मानाचा मुद्दा त्यांनी ‘खूपच तळमळीने’ वगैरे मांडला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच हे गुन्हेगार मोकाट सुटले आहेत.
@LoksattaLive
@girishkuber
उत्तम लेख! याच न्यायाने सैन्यदलांविषयीही अशी चर्चा घडायला हवी. इथे काम करणारीही माणसेच असतात व स्खलनशील असू शकतात. सैन्यदलांवर टीका/ सवाल करणे म्हणजे देशद्रोह कसा याचाही उहापोह होणे गरजेचे आहे. अन्यथा राष्ट्रप्रेमाचा डोज पाजून जनतेला उल्लू बनवत राहणे सतत सुरू राहील.
दिल्ली एमसीडी - आप, गुजरात- भाजपा, हिमाचल प्रदेश - काँग्रेस ( बहुधा) आता कोणी इव्हीएम, ए/बी टीम, सायं. ५वाजल्यानंतरचे ६.५%वोटिंग, सारखे फालतू विषय काढू नका बरं! ‘जो जे वांछील तो ते लाहो’ इति- ‘राचुआ’ अर्थात राष्ट्रीय चुनाव आयोग
माझ्या आडनावावरून काही बाबी गृहित धरत त्यांनी मला ट्रोल केले.
ज्या मित्रमैत्रिणीनी हे मला कळवले त्यांचे खूप आभार! ज्यांनी केवळ अर्धवट वाचून संतापून ट्रोल केले त्यांच्याविषयी राग नाही. घाईने प्रतिक्रिया देण्याच्या नादात ते झाले असावे.
ईव्हीएम विषयी अनेक बातम्या सोशल मीडियात फिरत आहेत. पोस्टल मते व ईव्हीएम उघडल्यानंतर च्या मतांचा परस्पर विरोधी कल संशास्पद आहे असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
ईव्हीएम हॅक करता येते की नाही हा प्रश्नच गैरलागू आहे. बॅलट पे��र ने निवडणूक झाल्यास प्रामाणिकपणे होईल हे ही कसे सांगावे?…
@rahuldev2
सर, मेरी दादी या नानी जब भी कभी हम बच्चोंकी नजर उतारती थी तब आखिर में वे थू थू थू ऐसे तीन बार करके तलवा फूंकती थी। मेरे ससूर जी मेरे बच्चों की नजर रामरक्षा पढकर उतारते थे। वह भी आखिर में दाहिना तलवा बच्चों के मुॅंह की ओर कर के थूथूथू करते और फूंकते थे। यह हिंदुओमें भी आम बात है।