
Kailas Patil
@PatilKailasB
Followers
15K
Following
3K
Media
3K
Statuses
5K
Shivsainik / #Shivsena MLA Dharashiv-Kalamb / Jilhapramukh Shivsena-Dharashiv.
Dharashiv, India
Joined July 2014
जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक संपन्न झाली.. या बैठकीत प्रामुख्याने अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला.. पूरग्रस्त भागातील ज्या
0
3
15
भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! आयुष्याचा प्रत्येक क्षण चांगल्या कार्यांसाठी खर्च करणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देऊन संपूर्ण जगात भारताची एक नवी ओळख निर्माण
0
2
18
MODERATOR: Are you willing to commit to NOT raise the sales tax? MIKIE SHERRILL: I'm not going to commit to anything right now. On Nov. 4, vote NO on Mikie Sherrill. ❌
23
56
202
शेतकऱ्यांना भरीव मदत मिळू देतील ते फडणवीस सरकार कसले.. अटी, शर्ती, निकष यांचं जाळं विणण्यात फडणवीस सरकार अगोदर पासूनच माहिर आहे, कर्जमाफीच्या वेळीही शेतकऱ्यांना असच फसवून टाकलं, आता नुकसान भरपाईवर नियमांच बोट दाखवतंय.. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला
0
7
29
भाजप नेते सुधीर बंडगर व युवा नेते युवराज राठोड यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश... धाराशिव येथील भाजप नेते सुधीर बंडगर व युवा नेते युवराज राठोड यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.. मा.नगराध्यक्ष दत्ता बंडगर, शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांच्या समवेत
1
23
210
शेतकऱ्याचा हंबरडा, सत्ताधाऱ्यांच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचणारच.. अतिवृष्टी, पूर आणि नापिकीमुळे मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. शासनाच्या निष्क्रियतेविरोधात आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून विराट ‘हंबरडा मोर्चा’
0
12
94
Our AI-powered platform helps you deliver digital innovation faster and with less risk by providing a fundamentally better approach to test automation.
29
47
359
शेतकऱ्याचा हंबरडा, सत्तेच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचणारच.. अतिवृष्टी, पूर आणि नापिकीमुळे मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. शासनाच्या निष्क्रियतेविरोधात आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून विराट ‘हंबरडा मोर्चा’ काढण्यात
1
25
229
तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन..! काल जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जमीन नदी-ओढ्याच्या पाण्याने वाहून जाऊन खरडून गेलेली
1
36
201
सत्तेचा माज आणि संस्कृतीचा नाश.. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना तत्वनिष्ठ, प्रामाणिक आणि आदर्श नेता म्हणून ओळखलं जातं अशा स्व. गणपतराव आबा देशमुख यांच्या सांगोला येथील घरावर भाजपच्या रॅली दरम्यान दारूच्या बाटल्या फेकल्याची, घटना केवळ धक्कादायक नाही तर महाराष्ट्राच्या
1
31
225
शेतकऱ्याच्या हातातला विळा म्हणजे क्रांतीची सुरुवात.. बळीराजा आज आक्रोश करतोय, कारण त्याचं जगणंच संकटात आलंय, पण सरकार मात्र तुटपुंजी मदत देऊन आकड्यांचा दिखावा करतंय.. आम्ही येतोय बळीराजाच्या आक्रोशाला न्याय द्यायला, फसव्या आश्वासनांना, दुर्लक्षी सत्ताधाऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या
0
8
62
धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी, आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांचे, घरांचे, जनावरांचे, रस्त्यांचे, पुलांचे आणि वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या
0
12
122
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणांचा वळ पाहवेना. अतिवृष्टीमुळे आपल्या लोकांचे अतोनात नुकसान झाले. आता या सर्व बांधवांना गरज आहे ती त्यांना उभारी दे��ाऱ्या मदतीची, मायेच्या हाताची, आपुलकीची. सरकार दरबारी भरीव मदत मिळावी यासाठी सर्वांचेच प्रयत्न चालू आहे. तसेच समाजातून सर्व
3
33
325
शेतकऱ्यांच्या अश्रूंना दुर्लक्षित करणाऱ्या, निष्क्रिय आणि बेजबाबदार महायुती सरकारविरोधात विराट मोर्चा ; हंबरडा मराठवाड्याचा.. 🗓️ शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ 🕚 वेळ : सकाळी ११ वा. 📍 ठिकाण : क्रांतीचौक, संभाजीनगर हा फक्त मोर्चा नाही तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उठलेला क्रांतीचा आवाज
3
32
147
शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना; निस्वार्थपणे.. भूम तालुक्यातील बेलगाव (पिंपळगाव) येथील पूरग्रस्त नागरिकांना शिवसेना पक्षाच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला.. माजी केंद्रीय मंत्री, खासदार श्री. अरविंद सावंत साहेब व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत
0
9
78
Introducing - Why Solana? The SOL thesis for Wall Street ↓
64
88
358
शेतकऱ्यांचा अपमान की सत्तेचा अहंकार? शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य करून सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं नाही, तर पाठीत खंजीर खुपसला आहे.. दरवर्षी अतिवृष्टी, दुष्काळ, वाढते उत्पादनखर्च आणि तोट्याच्या भावात शेती करून शेतकरी कर्जाच्या विळख्यात
1
21
109
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने रणशिंग फुंकलंय.. निष्क्रिय, बेजबाबदार आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंना दुर्लक्षित करणाऱ्या महायुती सरकारविरोधात शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा ; हंबरडा मराठवाड्याचा.. प्रमुख मागण्या : 🔸 हेक्टरी
1
21
172
कुशासन…!
पुणे पोलिसांनी पिस्तुलसाठी नाकारलेला परवाना मंत्रालयात मात्र मान्य झाला. दोन महिन्यात अहवाल बदलले आणि मंत्र्यांनी पोलिसांना खोटं ठरवत नवीन आदेश काढले. एका मंत्र्याची सही आणि दुसऱ्याच्या आशीर्वादावर घायवळने सरकारी रुग्णालयांचे टेंडरही काढले. सगळी नावं ऐका👇🏻 https://t.co/F7B1XPXlPA
0
0
18
शूरवीर जिवाजी महाले; स्वराज्याचे अद्वितीय रक्षक.. शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे आयोजित केलेल्या मिरवणुकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष श्री. विश्वास आप्पा शिंदे, ॲड. व्यंकटराव गुंड, धनंजय राऊत यांच्या समवेत उपस्थित राहून त्यांच्या
1
5
62
Think twice before you sell your $XGAME You might be "forced" to buy higher
32
45
213
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पंजाब पेक्षा जास्त मदत मिळणं अपेक्षित होतं. - कैलास पाटील, शिवसेना, आमदार @PatilKailasB
2
42
186
श्री. जगदीश पाटील व श्री. तानाजी जाधवर यांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा प्रवक्ते पदी निवड.. शिवसेना पक्षाच्या धाराशिव जिल्हा प्रवक्ते पदी श्री. जगदीश पाटील व श्री. तानाजी जाधवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सहसंपर्क प्रमुख, माजी नगराध्यक्ष मकरंद
0
18
182
शूरवीर योद्धे जिवाजी महाले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून महाराजांचे प्राण वाचवले, ते म्हणजे शूरवीर जिवाजी महाले.. ते गनिमी कावा युद्धतंत्रात अतिशय निपुण होते.. स्वराज्यासाठी निःस्वार्थ
0
2
23