शाकाहार का नारा देने वाले जैन समाज ने न जाने कितनी बच्चियां कोख मैं मारी हैं -- दोगले जैन अब तो सुधारो लोगों के थाली मैं झांकना बंद करो खुद के गिरेबान मैं झांको
ताई खूप खूप धन्यवाद 🙏
मागील काही दिवसात मला पण कळलं तूप खाण्या साठी आहे जाळण्या साठी नाही मी मागील चार महिन्यां पासून पूर्णपणे तूप जळायचे बंद केले आणि सकाळी कोमट पाण्यात दोन चमचे तूप टाकून सेवन करत आहे
तुमच्या अभिप्राया साठी आणि तुमच्या विचारांसाठी तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏आभार
Authentic आणि Organic तूप पाठवल्याबद्दल
@JainDenesh
सर आपले मनापासून धन्यवाद🙏
The purity of its quality, fragrance, & texture makes it truly worth it…❤️
तसेच, तूप हे कोणाच्या सांगण्यावरून होम यज्ञ करण्यासाठी आगीत जाळून भस्म करायची वस्तू नसून, ती खायची वस्तू आहे, हे…
ठाण्यातील एक रिक्षावाला आज नगरविकास मंत्री झाला तो शिवसेनेच्या जीवावर
डोंबिवलीतील एक कांदे बटाटे विकणारा आज आमदार झाला बिल्डर झाला तो शिवसेनेच्या जीवावर
जळगावचा एक पानवाला कॅबिनेट मंत्री झाला शिवसेनेच्या जीवावर
आणि आज हे शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत ह्याचा प्रत्येक पक्षाने
जैन सोसायट्या ह्या पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीला लागलेला एक कलंक आहे मी त्याचा निषेध करतो
आम्ही विस्थापित आहोत राजस्थान मध्ये जगणे शक्य नसल्याने महाराष्ट्रात आलो महाराष्ट्राने खूप काही दिलं पण आम्हीच कोतं मन केलं शकाहाराच्या ढाली खाली जैन सोसायट्या उभ्या केल्या
👏👏👏
आज काँग्रेस किती लोकशाही वादी आहे कळलं इतक्याच यंत्रणा त्यांच्या हातात गेली 65 वर्ष होत्या पण इतका अतिरेक कधी केल्याचा आठवत नाही एक निर्णय तर नक्कीच करू शकतो आयुष्यात भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाला कधीही माझे मत देणार नाही
एका मुलीच्या वडिलांचा हा प्रतिशोध असेल तर मी एक मुलीचा बाप म्हणून
@nawabmalikncp
ह्यांचे समर्थन करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो कारण प्रत्येक बापाचा आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम असतेच आणि मुलीला झालेल्या त्रासाचा प्रतिशोध कायदेशीर रित्या घेत आहेत म्हणून नक्कीच समर्थनीय आहे
धन्यवाद
जे आमदर शनिवार रविवार ची सुट्टी असूनही स्वतःच्या मतदार संघात गेलेले नाही त्यांची उद्या भूकंपाची तयारी समजा
अफवा नाही जर सगळं काही बरोबर झालं तर उद्या पुन्हा शपथविधी सोहळा होईल
पुन्हा सांगतो सूत्रांची माहिती आहे विधर्भातील राजकीय किल्ल्यांना तडे जातील अशी एकंदरीत परिस्थिती आहे
बाकी सगळं एकी कडे आणि उज्वल निकम यांचा पराभव एकी कडे शिवसेना उध्दव ठाकरेंनी वर्षा गायकवाडांना दिलेला शब्द पाळला आणि काँग्रेस ची सीट निवडून आणली उज्वल निकम यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा ठरला
मला आयुष्यात एकच दृश्य पहायचं आहे निवडणूक हारलेला नरेंद्र दामोदरदास मोदी
सत्ता नसलेला नरेंद्र दामोदरदास मोदी
प्रधानमंत्री नसलेला नरेंद्र दामोदरदास मोदी
पहायचा आहे चार जून ला पाहायला मिळेल याची खात्री आहे
जय हिंद 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
उद्धव ठाकरे इनकी पार्टी & चुनाव चिन्ह छीन लिया 19 मैं से 13 सांसद छीन लिए विधानसभा के 56 मैं से 40 विधायक विधान परिषद के 5 विधायक छीन लिए अधिकतर नेता छीने गए फिर भी आज जमीन पर खूंटा गाड़कर मजबूती से खड़े हैं सोचो इतनी क्षति भाजपा मैं मोदी की होती तो अब तक झोला उठाकर निकल गए होते
काही योगायोग
मराठा आरक्षण तातडीची मिटिंग श्री विनायक मेटें चे अपघाती निधन
सायरस मीस्त्री अपघाती निधन टाटा एअर बस महाराष्ट्रा ऐवजी गुजरात ला स्थलांतरित
दोन वेगवेगळ्या घटना पण एक साम्य
विनायक मेटें चा अपघात झाला तो टेम्पो पालघरचा आणि सायरस मिस्त्री यांचा अपघात पालघर जवळ 🙄
रामविलास पासवान यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या भावाला हाताशी पकडुन त्यांचा पक्ष फोडला चिराग पासवान तर स्वतःला मोदींचा हनुमान सांगत होता मोदींनी चिरागच्या घराला आग लावली काका ६ पैकी ५ खासदार घेवून सत्तेत सामील झाला घर फोडी क्रमांक १
इंदिरा च्या बापाने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला
राजीव च्या आईने देश संभाळला
राहुल च्या बापाला बॉम्ब ने उडवलं आजीला गोळ्या घातल्या दोघे शहीद झाले
सुप्रियाच्या बापाने 50 वर्ष राजकरणार सक्रिय भूमिका पार पाडली
उद्धवजी च्या बापाने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग घेतला
एका हिंदी भाषिक मूली ने महाराष्ट्रतील जनते साठी मराठी भाषेतून एक व्हिडिओ बनवला का तर तिला महाराष्ट्रातील जनतेची काळजी आहे तोडक्या मोडक्या भाषेत जमेल तसं ती बोलली काही कमतरता असेल तर तिने क्षमा मागितली यावरून तिचे संस्कार दिसतात तिची तळमळ दिसते महत्वाचे काय आहे ती संदेश काय देवू
मी आज स्पष्ट सांगतो ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात जास्त त्रास देणाऱ्या BJP ला जो कोणता पक्ष मदत करेल त्याच्या विरोधात मी असेल
मी खूप छोटा क्षुल्लक व्यक्ती आहे पण
ठाकरेंच्या शिवसेनेवर माझी अपार श्रद्धा आहे आणि रहीलही परंतु सध्या BJP पहिल्यांदा अडचणीत सापडलेली आहे अश्यात BJP ला
देवेंद्र फडवणीसां ना एक गोष्ट लक्षात आली नाही शिवसेनेचे आमदार मुंबईतून बाहेर घेऊन जाणे सोपं आहे त्यांना मुंबईत परत घेवून येणं सोप्प नाही
#कट_कारस्थानी_पंत
विकृत पोंक्षे अक्कल आहे का थोडी तरी द्वेष करा पण काही लिमिट पातळी त्या दिवशी DK ने कोणते कपडे घातले होते नीट बघ भोसरीच्या
अर्ध्या अर्ध्या तासाला कपडे बदलायला तो काही फेकू नाही
द्वेष करणारा विकृत पोंक्षे
पुणे हीट अँड रन केस
लोकसभेचे तीन उमेदवार
मुरलीधर मोहोळ - BJP - दिशाभुल करत आहेत
रविन्द्र धनगेकर - काँग्रेस - प्रकरण दाबले जावू नये म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहेत न्याय मिळवून देतील अशी आशा आहे
वसंत मोरे - VBA - अदृश्य संपूर्ण शांतता FB LIVE सुद्धा नाही 😂
भाजपचे हे चार राजकीय अतृप्त आत्मे यांना भाजप शिखरावर असताना कोणतेही पद प्रतिष्ठा मिळाली नाही आता तर उपरे इतके झालेत त्यांच्या समोर ह्या चौघांना आता काही जवाबदारी मिळेल याची शक्यता कमीच आहे बाकी भविष्यात काय होईल माहीत नाही पण सद्य परिस्थितीत अवघड आहे
रामदासला निलंबित केल्यावर कळालं तो मराठा आहे तो पर्यंत तो शिवसैनिक होता
भाजपा च्या सानिध्यात गेला आणि लगेच जातीयवादी झाला नक्किच खूप भारी डोस दिलेला असेल
कांदिवली लिंक रोडच्या झोपडपट्टी चा अडकलेला विषय आहे असं कानावर आलंय खरं खोटं रामदास जाणो
मला एक प्रश्न पडला आहे जेव्हा शिवसेना फुटली तेंव्हा बरेच आमदार सुरत ला गेले त्याच दिवशी त्यांची नावे समोर आली त्यानंतर दोन-तीन दिवसातच बाकीचेही आमदार एकेक करून जाताना दिसले आणि जे आमदार गुवाहाटी पर्यंत गेले त्यांची नावे जग जाहीर झाली कोणताही संभ्रम राहिला नाही मग आता
काल रात्री उशिरापर्यंत स्पेस सुरू होती अचानक विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या
@neelamgorhe
स्पेसवर आल्या इतक्या रात्री पक्षाची भूमिका
@Raja_Africa
पोटतिडकीने मांडताना त्यांनी ऐकलं आणि खरंच त्यांनी कौतुक केलं स्पेसच्या माध्यमातून शक्य होईल तितकी भूमिकां आम्ही
काल स्पेसवर मला एका मित्राने नाशिक मुंबई हायवे वरचा किस्सा सांगितला दसऱ्यासाठी नाशिक मार्गे ज्या गाड्या मुंबईच्या दिशेने जात होत्या त्यांचे अतोनात हाल झाले रात्री सगळी हॉटेल्स बंद करण्यात आली होती फक्त मिंदे गटाच्या लोकांची जिथे सोय होती तेच चालू ठेवले होते शिवतीर्थावर येणाऱ्या
शिवसेनेत गद्दारी झाली 40 आमदार 12 खासदार यांनी एकत्र कट केला सत्ता गेली धनुष्यबाण गोठवलं संजय राऊत साहेबांना तुरुंगात टाखलं अजूनही चौकश्या लावल्या आहेत यंत्रणेच्या माध्यमातून रोज नवीन काही तरी प्रश्न उपस्थित होत आहेत
मोदी सरकार हरले तर (१००% हरणार आहेच) त्याचे सर्वात मोठे श्रेय चार व्यक्तींचे असणार आहे
१) नितीश कुमार
२) उध्दव ठाकरे
३)DK शिवकुमार
४)तेजस्वी यादव
आणि या साठी मार्गदर्शन केले ते या ४लोकांनी
१)लालू प्रसाद यादव
२)शरद पवार
३)सोनिया गांधी
४)राहुल गांधी
गुजरात मध्ये 27 वर्ष झाली bjp ची सत्ता आहे गेली 8 वर्ष गुजरात मध्ये ग्रामपंचायत ते संसद bjp चे सरकार आहे गुजरात मॉडेलचा खूप प्रचार केला मला गुजरातची एक महापालिका दाखवा ज्या महापालिके कडे शिल्लक गंगाजळी आहे एक महापालिका दाखवा आज मुंबई महापालिकेला काबीज करायचा विचार करणाऱ्यांनी
ह्या शिंदेंना काही मिळालं नाही म्हणून गेले आणि त्या शिंदेंना सगळं मिळालं तरीही गेले आज मला खरं तर एकाच नेत्याच्याचा अभिमान वाटतो तो नेता म्हणजे
@BalaNandgaonkar
🙏
दंगली घडू नये असे वाटत असेल तर घरातील हिंदी मराठी वृत्त वाहिन्या बंद करा
व्हाट्सअप्प वर असलेले धार्मिक ग्रुप ब्लॉक करा
रात्री जेवण झाल्यानंतर अर्धातास तरी गल्लीत गावात पाई फेरफटका मारा लोकांशी संवाद साधा
आपल्या घरातील बेरोजगार मुलामुलींना प्रेमाने वागवा त्यांच्याशी संवाद ठेवा
देगलूर विधानसभा काँग्रेस जिंकली शिवसेना आनंदी आहे
दादरा नगर हवेली शिवसेना जिंकली काँग्रेस आनंदी आहे
दोन्ही पक्षांच्या विजयी उमेदवारांना राष्ट्रवादी शुभेच्छा देत आहेत
भाजपा एकटा दुखवटा साजरा करत आहेत हेच सत्य
लाट त्सुनामी सगळं गेलं
Bjpने अंधेरी निवडणुकीत एक गुजराती उमेदवार दिला त्यांचा उमेदवार हारला तरी फायद्यात आहे कारण मनपा निवडणुकीत फायदा होईल आपण पटेल गुजराती म्हणून टीका करतोय पालिका निवडणुकीत मग गुजराती कुठे जातील आपोआप ध्रुवीकरण करतोय
पटेलचा विरोध गुजराती म्हणून करन्यापेक्षा bjpचा उमेदवार म्हणून करावा
जैन सोसायट्या ह्या संकुचित मानसिकतेच्या प्रतीक आहेत मी या पूर्वीही लिहिलेलं आहे या जैन सोसायट्या ह्या पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे कारण जैन लोकांच्या शिवाय दुसऱ्यांना घर देत नाहीत परंतु जैन सोसायट्यांचे चौकीदार आणि सफाई कामगार हे अजैन असतात
भोंगे उतरले का ?
मुख्यमंत्र्यांच्या घरा समोर सामुहिक हनुमान चालीसा पठण झाले का ?
Ed चे आरोपी दोषमुक्त झाले की भयमुक्त झाले
मराठा OBC धनगर आरक्षण मिळालं का
ST चे विलीनीकरण झाले का
शेतकऱ्यांना मदत मिळाली का
स्रियां वरचे अत्याचार थांबले का
मग भाजपा ची पोपटपंची बंद का
एक माधव भंडारी दुसरे मधू चव्हाण दोघेही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते समर्थक नेते काहीही म्हणा पण निष्ठावंत यांची फक्त एकच चूक आहे हे विकृत नाहीत ते टीका करताना स्वतःचा एक स्तर ठेवतात २०१४ मध्ये स्वबळावर निवडणुका लढवाव्यात हे मधू चव्हाण यांचे मत होतं तसं झालं सुद्धा पण आज ....
उद्धवजींनी मुख्यमंत्री पदा बरोबर आमदारकीचा पण राजीनामा दिला म्हणजे गद्दारांचे तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही अशीच इच्छा
असो नवीन सुरवात नवीन संघर्ष फक्त एकच राजकारण आजून संपले नाही प्रश्न इथे संपत नाहीत वेळ ठरवेल कोण जिंकलं कोण हरलं
ठाकरे समर्थक शिवसैनिकांना एकच विनंती निकाल आपल्या बाजूने आला तर जास्त उत्साहात काही बोलू नका उत्साहातअसे कोणतेही वर्तन करू नका जेणे करून त्रास होईल आणि जर निकाल आपल्या बाजूने नाही आला तर खचू नका जिद्द ठेवा
लढायचे ते जिंके पर्यंत
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
राजकारणात परिवार शक्यतो आणू नये असा साधारण नियम 2014 आधी होता काल BKC च्या मैदानावर ठाकरे परिवारांचा आपसातील वाद चव्हाट्यावर आणणारे नीच डोकं कुणाचं असेल हे वेगळं सांगायची गरज नाही त्यांचे वाद न्यायप्रविष्ठ आहेत मग दिलासा देण्याचे आमिष दाखवून मेळाव्यात हजेरी लावून हवं ते वाचन करून
श्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या राजकीय खेळया आणि त्यांचे परिणाम
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ह्यांचा उदय झाला तो स्व श्री गोपीनाथ मुंडे ह्यांच्या मुळेच
मुंडे गडकरी वादाचा फायदा झाला फडवणीसांना 2014 मध्ये मुंडे गडकरी दिल्लीत स्थिर होत असल्याने मुंडे नी गडकरींना शह देण्यासाठी
13 कोटी लोकसंख्या असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचे एक न्यायाधीश काही अपरिहार्य कारणाने आज हजर राहू शकत नाही म्हणून जुलै महिन्या पासून सूनवाई ची तारीख पर तारीख मिळत आहे मला निकाल कुणाच्या बाजूने लागेल त्या पेक्षा देशात सर्वाधिक अग्रेसर
तीस वर्षा पूर्वी मी एक कंपनीची एजंसी घेतली होती माझ्या कडे बजाज ३०७ टेंपो होता त्या वेळेस १०० रुपयांत १०.७ लिटर डिझेल मिळत असे ड्रायव्हर आणि मी असे दोघे रेडी स्टॉक मार्केटिंग करत असत आमच्या कंपनीला काय हुक्की आली त्यांनी माझ्या कडे कंपनीची माणसं मार्केटिंग साठी पाठवली
नागपूर पुणे सर्वत्र पाणी भरल्याचे फोटो आले पण मुंबईचे फोटो काही आले नाही मुंबईत पाऊस पडलाच नाही का ?
इतक्याश्या पावसाने तुंबणारी मुंबई ह्या वेळेस तुंबई झालेली नाही ती रेडिओ वरची बाय पण काही बोलल्याचं ऐकिवात नाही
गोवा मुंबई रस्ता 75 वर्षात झाला नाही कोंकणात जायला नीट रस्ता नाही आणि आपला एक नेता बुलेट ट्रेन ची भाषा करतो
दुसरा हवेत बस उडवतो
तिसरा हायपर लूप डोक्यात घालतो
मला एक कळत नाही आपण इतके मूर्ख झालो कधी घरात नाही दाणा आणि बाजीराव म्हणा अशी गत आहे ह्या नेत्यांची
सगळेच अंधभक्त नाहीत
अडणीच्या कर्माने LIC चे @ 18 हजार करोड रुपयांचे आजपर्यंत नुकसान झालेलं आहे अडाणीचे 4लाख 10 हजार करोड रुपयांचे नुकसान झालं खरं तर मला बँकेचे किती नुकसान झाले हे समजलेलं नाही म्युच्युअल फंड किती नुकसानीत गेलं ते माहीत नाही माझ्या अंदाजे जितकं अडणीचे नुकसान झालं जवळपास तितकंच इतर
ज्यांच्यावर गेली 25 वर्ष टीका केली असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्या नेत्यांनी आज श्री उद्धवजी ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा बघा आणि गेली 25 वर्ष किंवा त्या पेक्षाही जास्त वर्ष सर्वकाही दिलं त्यांच्या शुभेच्या बघा नक्कीच संस्कार आणि विकृती असा
टायमिंग कशाला म्हणतात
सकाळी नवाब मलिक देवेंद्र फडणवीस ह्यांचा भांडाफोड करतात
महाराष्ट्र पोलीस वाझेंची कस्टडी घेन्यासाठी कोर्टा कडून परवानगी आणि ताब्यात घेतले
अनिल देश���ुख ED कार्यालयात प्रकट
पवार महाराष्ट्राला कळलेच नाहीत हेच खरं
वस्ताद हा वस्ताद का आहे - रेवडी पैलवान
२०१४ मध्ये जेंव्हा भाजपने युती तोडली तेंव्हा त्या वेळचे युतीतील मित्रपक्ष महादेव जानकर राजू शेट्टी स्व विनायक मेटे रामदास आठवले यांनी भाजप सोबत जाण्याचे ठरवले निवडणुकी नंतर रामदास आठवलेंची केंद्रात मंत्री म्हणून वर्णी लागलेली होती महादेव जाणकारांना कॅबिनेट मंत्री बनवले गेले
कर्जाची परतफेड करता आलेली नाही बँका फायनान्स कंपन्या वसुली साठी त्रास देत आहेत उद्योग बंद आहे नोकरी गेली आहे काहीही कारणास्तव कर्जाची परतफेड करू शकत नाही अश्या अडचणींवर मार्ग सापडत नाही योग्य सल्ला मिळत नाही कुणाला विचरताही येत नाही अश्या अडचणीत असाल तर एक वेळ मला dm करा नक्कीच
आज रात्रभर झोप येणार नाही सकाळी सकाळी म्हणजे पहाटे पहाटे यंत्रणा मातोश्री मध्ये जाणार की अनिल परब यांच्या घरावर धाड पडणार मला खात्री आहे ह्या तीन चार दिवसांत एक मोठी धाड पडणार ते इतकंच करू शकतात कारण त्यांना इतकंच जमतं 🙏
या फोटोत खूप काही संकेत आहेत योग्य वेळी लक्षात येईल पण एक मात्र नक्की शिवसेना ठाकरे आता दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार यात शंका नाही ठाकरेंच्या चांगुलपणाचा गैर फायदा राजकीय कमळी घेतला यातून शिवसेनेला लक्षात आलं मुंबई (महाराष्ट्र)सुरक्षित ठेवायचा असेल तर दिल्लीत ताकत पाहिजे 🙏
BJP एक परतीचा प्रवास 2014साली मोदी नावाची त्सुनामी आली 2019ला त्याचं वादळं झालं पण 2024मध्ये मोदींचा राजकीय त्सुनामी & वादळं शमणार आहे लोकांना गुजरात मॉडेल ! अच्छे दिन ! काला धन !
2 करोड नोकरीयां ! लोकांना कळलं आहे आता फक्त 5 किलो धान्य याच्यावर मोदींची सत्ता टिकेल असं वाटत नाही
#NewProfilePic
लोकं विचारतात तुम्ही बिल्कीस बानो चा DP का ठेवता आज त्याचं उत्तर देतो मी हा DP ठेवून प्रायश्चित्त करत असतो २००२ ते २०१९ पर्यंत मी विकृत होतो मला विकृत केलं गेलं होतं ते वयही तसेच होतं आज सार्वजनिक क्षमा मागत आहे मी खुप चुकीचा विचार करत होतो
Tv 9 च्या मुलाखती मध्ये नितेश राणें चे वक्तव्य - नवनीत राणा 10 लाख लोकांच्या मधून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधी आहेत त्या काही संजय राऊत सारख्या राज्यसभेच्या सदस्य नाहीत
माझ्या साठी आजच्या दिवसभर हसण्याचा कोठा पूर्ण झाला 🤣🤣🤣🤣
विकृत लोकं स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या आतांकवाद्याची म्हणजे नथ्थुराम ची बाजू घ्यायला घाबरत नाही मी तर फक्त शाई फेकणार्याचे समर्थन करत आहे त्याचे आभार मानत आहे
मनोज गरबडे तुमचे अभिनंदन 💐💐💐
मुंबई साठी महाराष्ट्राने त्या वेळेस 60 कोटी रुपये गुजरात ला मोजले होते म्हणजे गुजरातने त्या काळात 60 कोटीं रुपयांच्या बदल्यात मुंबईचा हक्क सोडला होता
दिल्लीला राग फक्त सुरत लुटीचा आहे
मला एक छोटासा प्रश्न पडला आहे ठाकरेंच्या शिवसेनेने जीचा मी समर्थक आहे त्या शिवसेनेने १६ आमदारांना बडतर्फ करा अशी नोटीस विधानसभेच्या त्या वेळच्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या कडे पाठवली काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली १५ दिवसांत उत्तर द्यायला सांगितले आहे
मी शेअर बाजाराचा अभ्यासक नाही पण कुतूहल म्हणून आज सहज बघितलं अडाणी ट्रान्समिशन LTD च्या शेअर बद्दल खूप भारी माहिती मिळाली
12 जून 2020 रोजी 203 रुपयाला असलेला शेअर 16 सप्टेंबर 2022 रोजी 4094 रुपयांचा झाला म्हणजे दोन वर्षे तीन महिने आणि चार दिवसांत 3891 रुपयांची वाढ 🙄अबब 2016% वाढ
देवाभाऊ ने एकनाथ ला दाखवले गाजर आणि हातात दिला मुळा
आता हात चोळा
गद्दार म्हणतात आम्ही का झालो गोळा
उद्धवजीं नी आधीच सांगितलं जे गेले ते होते पाला पाचोळा
#जनहितार्थ
#गद्दार
ज्यांच्या समर्थनाने 5 वर्ष सत्ता भोगली त्यांनी हक��काचे अडीच वर्षे मागितली कबूल केलेली अडीच वर्षे दिली नाही आता राजकारणात बदला घेतला किंवा राजकारणात जिवंत राहण्यासाठी असे बदले घ्यावे लागतात असं म्हणणं बालिश आहे अपरिपक्व आहे दुर्दैवाने सध्या महाराष्ट्रात भातुकलीचा खेळ सुरू आहे
महाराष्ट्राच्या महामाहींम राज्यपालांनी कोणत्या पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापन करायला बोलावले होते ?
त्यांचा पक्ष कोणता ?
त्यांना किती लोकांचा पाठिंबा होता?
त्यांना कोणत्या पक्षाने पाठिंबा दिला ?
माहितीच्या अधिकारात हे प्रश्न विचारता येतील का ?