@SnehalDoke
@DKShivakumar
नक्कीच काँग्रेस मध्ये देशाला 3 ए ला एकसंघ ठेवू शकते, उ. दा. काँग्रेस ने नेहमी सावरकर यांचा सनम्मान केला तेवढा सन्मान bjp नेहरू जी चा नाही करत अपवाद अटल बिहारीं वाजपेयी जी. परंतु हीच काँग्रेस जेव्हा एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला एक न्याय हे नाही पटत,