कष्टकरी, शेतकऱ्यांच्या विठू माऊलीची गळाभेट घेण्यासाठी संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरीच्या वाटेनं निघालीये. पहाटे पालखीचे दर्शन माळशिरस येथे घेतले. हरिनामाचा जप करत वारीत काही काळ चाललो. पांडुरंगाकडे एकच मागणं. आबादानी होऊ दे. इडापिडा जाऊ दे. शेतकरी कष्टकरी सुखी कर. जयहरी विठ्ठल...
@GopichandP_MLC
आता एस. टी आंदोलन..आणि धनगर आंदोलन करणार की नाही ..अरे तुमची लायकी नाहिये..तोंडावरून तू लबाड वाटतो..... एस. टी विलीनीकरण बाकी आहे पळून जाऊ नकोस ..
@GopichandP_MLC
आता होणाऱ्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपात आटपाडी तालुक्यातील विधानपरिषदेचे विद्यमान दमदार आमदार व आमचे नेते मा. गोपीचंदजी पडळकरसाहेब यांना सांगली जिल्ह्याच्या उन्नती व विकासासाठी मंत्रीपद मिळावे, हीच विठ्ठल चरणी अपेक्षा... जय हरी विठ्ठल...!